Nikhil Kulkarni
तापमानवाढीचा फटका हिंदुकुशला बसण्याची शक्यता, ७५ टक्क्यांपर्यंत बर्फ वितळण्याचा अंदाज
जागतिक तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ झाली तर शतकाच्या अखेरीस हिंदुकुश हिमालयातील बर्फ ७५ टक्क्यांपर्यंत वितळू शकतो, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. ...
नीट पीजी २०२५ परीक्षा आता होणार एकाच सत्रात, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने नीट- पीजी बाबत दाखल केलेल्या याचिकेवर निकाल दिला आहे. यानुसार, आता नीट यूजी प्रमाणे, नीट- पीजी परीक्षा देखील एकाच सत्रात घेतली जाईल. ...
जळगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट ! भाजप समर्थक सुरेशदादा जैन आणि संजय राऊत यांच्यात बंदद्वार चर्चा, विमानतळावर विशेष स्वागत
लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराला पाठिंबा देणारे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आज ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांच्यासोबत जळगाव विमानतळावर बंदद्वार चर्चा केली. ...
तोरणमाळ विकास प्रस्तावाला केंद्राची मंजुरी आणू, पर्यटनमंत्री देसाईंची मंत्रालयातील बैठकीत ग्वाही
राज्यातील दुसऱ्या स्थानाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील तोरणमाळच्या विकासासाठी गतिमान पाऊले उचलती जात आहेत. तोरणमाळचा प्रस्ताव सादर करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी ...
लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक, एके-५६ सह बॉम्ब, काडतुसे जप्त
नागरिकांमध्ये लपून राहत प्रसंगी मोठा हल्ला करण्यात तरबेज मानल्या जाणाऱ्या लष्कर-ए-तोयबाच्या दोन कुख्यात दहशतवाद्यांना शोपियान जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून अत्याधुनिक शस्त्रे जप्त ...
पेरणी खर्चात वाढ, जिल्हाभरातील शेतकऱ्यांमध्ये रोष, खरीप हंगामापूर्वीच बियाणे, खतांचे दर तेजीत
एकीकडे खरीप रब्बी हंगामात शेत मशागत आणि कापूस वेचणीसह अन्य कामांना तोंडाचा दाम देऊनही वेळेवर मजूर मिळत नाहीत. कमी-जास्त पर्जन्यमानामुळे शेतमालाचे झालेले नुकसान आणि ...
Jalgaon Crime : श्रीराम चिट्स फंडच्या मॅनेजरचा अटकपूर्व जामीन फेटाळला, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
Jalgaon Crime : पॉलिसी काढण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांवर परस्पर दुसऱ्या व्यक्तीला जामीनदार लावून फसवणूक केल्याप्रकरणी श्रीराम चिट्स फंड प्रा. लि. कंपनीचा मॅनेजर विवेक बिरे (रा. ...
भारतासोबत आम्हाला युद्ध नको, शांतता हवी, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची अझरबैजानमध्ये स्पष्टोक्ती
भारताशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहेत. आम्हाला युद्ध नको, संघर्ष नको केवळ शांतता हवी आहे. आम्ही भारतासोबत शांततेने काश्मीर, पाणी आणि दहशतवाद सारख्या मुद्यावर ...
भारत-अमेरिकेदरम्यान स्थिरता, शांतता राखण्यावर सहमती, धोरणात्मक व्यापारावर लवकरच चर्चा
भारत आणि अमेरिकेदरम्यान शांतता व स्थिरता राखण्यास भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिती आणि अमेरिकेचे उप-परराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लॅण्डौ यांनी सहमती दर्शविली आहे. बुधवारी वॉशिंग्टनमध्ये लॅण्डौ ...