Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

तीन वर्षांत एसटी बसेसचे राज्यात १० हजारांवर अपघात

सर्वाधिक सुरक्षित प्रवास एसटी महामंडळाच्या बसेसचा समजला जातो. मात्र, गेल्या तीन वर्षांत एसटी बसेसचे १०,२४३ अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये १,२६६ जणांचा मृत्यू झाला, ...

भारत-चीन वाढवणार व्यापार-खनिजावर सहकार्य, दोन्ही देशांतील संबंध प्रगतिपथावर

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर टोकाला गेलेले भारत-चीनमधील संबंध सुधारण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या दौन्यानंतर परराष्ट्र व्यवहार ...

Leopard Attack: पाडळसे  परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; भोरटेक येथे गुरांच्या गोठ्यावर हल्ला करत म्हशीचा पाडला फडशा

Leopard Attack: यावल तालुक्यातील पाडळसे  परिसरात बिबट्याचा पुन्हा एकदा धुमाकूळ वाढला आहे. आज पहाटे भोरटेक गावाजवळ  अरुण  रमेश  कोळी यांच्या  गुरांच्या गोठ्यावर हल्ला करून ...

Central Railway News: मध्य रेल्वेच्या ४ गाड्यांच्या संरचनेत बदल

Central Railway News: मध्य रेल्वेने प्रवाशांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, मध्य रेल्वेच्या ४ गाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. ट्रेन ...

Jalgaon Crime : वाघ नगरात घरफोडी, ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

Jalgaon Crime : घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडुन चोरट्यांनी घरात एन्ट्री केली. कपाटातील सामान अस्ताव्यस्त केला. ६० हजाराची रोकड तसेच पाच हजार किमतीचे चांदीच्या देवांची ...

बळजबरीने धर्मांतरावर कठोर कारवाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

बळजबरीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणे हा गुन्हा आहे. जबरदस्तीने धर्मांतरणासाठी अधिक कठोर कायदा करुन, कठोर करावाई केल्याजाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...

बांग्लादेशात बीएनपीच्या कार्यकर्त्यांचा हिंदूंवर अनन्वित अत्याचार, अल्पसंख्यकांवर देश सोडण्यासाठी दबाव

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात् बीएनपीच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने हिंदू नागरिकांवर आणि मंदिरांवर हल्ले केले जात आहेत हिंदूंसह अल्पसंख्यकांना धमकावून देश सोडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा ...

आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही, निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात माहिती

आधार कार्ड हे नागरिकत्वाचा पुरावा नाही, असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरावलोकनातून आधार कार्डला का वगळण्यात आले, या न्यायालयाच्या प्रश्नाला ...

सुवर्णसंधी ! भारतीय तटरक्षक दलात ‘या’ पदांसाठी भरती जाहीर, अशी करा अर्ज प्रक्रिया

जर तुम्हाला भारतीय तटरक्षक दलात काम करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय तटरक्षक दलाने २०२७ च्या बॅचसाठी असिस्टंट कमांडंट- जनरल ड्यूटी, टेक्निकल ...

निवडणूक आयोगाकडून X हँडलवर पोस्ट केलं संविधानाचे कलम ३२६, जाणून घ्या काय आहे

भारतीय निवडणूक आयोगाने अलीकडेच त्यांच्या अधिकृत X हँडलवर भारतीय संविधानाच्या कलम ३२६ चा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली ...