Nikhil Kulkarni
मुक्त विद्यापीठ उन्हाळी परीक्षा २७ मेपासून, ५८० केंद्रांत पेपर, चार लाखांवर विद्यार्थी प्रविष्ट, १ जूनला सुधारित वेळापत्रक देणार
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या ११२ शिक्षणक्रमांची परीक्षा २७ मे ते १७ जूनदरम्यान होणार आहे. २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशित नियमित विद्यार्थ्यांची ...
IPL 2025 : प्लेऑफपूर्वी अव्वल दोन क्रमांकासाठी आज मुंबई इंडियन्स पंजाबविरुद्ध झुंजणार
IPL 2025 : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज सोमवारी येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या शेवटच्या साखळी फेरीच्या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. अव्वल ...
Jalgaon News : पत्ता न दिल्याने आजीसह नातीला मारहाण, तालुका पोलिसात चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
Jalgaon News : जळगाव शहरापासून जवळ असलेल्या आव्हाणे शिवारातील रोहनवाडी येथे धक्कादायक घटना घडली आहे. नातीला शिकवणाऱ्या शिक्षिकेचा पत्ता दिला नाही या कारणावरून एका ...
दीड वर्षात साडेतीन लाख शेतकऱ्यांना ४१३ कोटींचे अनुदान, जिल्ह्यातील दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी १७० कोटी अनुदानाची मागणी
जिल्ह्यात गत खरीप हंगामांतर्गत मान्सूनपूर्व आणि मान्सूनसह डिसेंबर ते सद्यस्थितीत मे महिन्या दरम्यान ‘बेमोसमी’ पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या प्रभावाने हजारो हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले ...
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती….!
चंद्रशेखर जोशी राजकारणाची समीकरणे कधी बदलतील याची आता शाश्वती राहिलेली नाही. पूर्वीचे कार्यकर्ते जेव्हा भेटतात तेव्हा काय राजकारण होते यांच्या काळात… ते ऐकून धक्का ...
Jalgaon News : जिल्ह्यात कृषी केंद्रांवर भरारी पथकांची धाड, ७ केंद्रांचे परवाने निलंबित
Jalgaon News : आगामी मान्सूनच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली असून कृषी केंद्रांची तपासणी मोहीम राबविली जात आहे. या तपासणी मोहिमेत ...
दहशतवादाविरुद्ध रशियासह ब्रिक्स देशही भारताच्या बाजूने, मॉस्कोतील ‘या’ घोषणेने पाकिस्तान आणि चीनला बसेल धक्का
दहशतवादाविरुद्धच्या लढ्यासाठी रशियाने भारताला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. रशियाचे हे विधान अशा वेळी आलं जेव्हा भारतातील बहुपक्षीय खासदारांचे एक शिष्टमंडळ पाकिस्तानच्या दहशतवादाचा ...
तीन महिन्यांत होणार महाराष्ट्र भोंगेमुक्त ! किरीट सोमय्या यांचा दावा
मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांचा आवाज राज्यात यापुढे पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. एक महिन्यामध्ये मुंबई आणि तीन महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार असल्याचा दावा भाजपाचे किरीट ...
केशवस्मृती प्रतिष्ठानचा जिल्ह्यात एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्पासाठी पुढाकार, गावांच्या शाश्वत विकासासाठी केशवस्मृती प्रतिष्ठान कटिबद्ध – डॉ. भरत अमळकर
येथील केशवस्मृती प्रतिष्ठानने जिल्ह्यात एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. याचा दृष्य परिणाम म्हणजे डॉ. भरत अमळकर यांनी नुकताच जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात दौरा ...