Saysing Padvi
Dhule News : हुंड्यासाठी आणखी एक बळी ; २५ वर्षीय विवाहितेने कापली आयुष्याची दोर
धुळे : सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आतापर्यंत अनेक महिलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या असून, या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. अशात ...
बापरे ! क्लास वन ऑफिसर सांगायचा अन् उकळायचा पैसे; तब्बल सहा तरुणींना फसविले
जळगाव : कोणाला नायब तहसीलदार तर कोणाला क्लास वन ऑफिसर सांगून धरणगाव येथील निनाद विनोद कापुरे याने लग्नाच्या नावाने अनेक तरुणींना गंडविल्याचा प्रकार उघडकीस ...
आनंदवार्ता! सोने-चांदीत घसरण, जाणून घ्या दर
Gold Rate : श्रावण महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोने ४९० रुपयांनी स्वस्त होऊन ९९,२७० रुपये प्रति १० ग्रॅम ...
Jalgaon Weather : शेतकऱ्यांची चिंता वाढणार, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
जळगाव : पावसाळ्याचा दीड महिना उलटूनही जिल्ह्यात अद्यापही पावसाची तूट कायम आहे. अशात पुन्हा आगामी काळातही पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला ...
पाडळसे परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरूच, नागरिकांना होतंय जवळून दर्शन; पण वन विभाग म्हणतंय बिबट्या
भुसावळ प्रतिनिधी : यावल तालुक्यातील पाडळसे परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून, वन विभागाला अद्यापही त्याला पकडण्यात यश आलेले नाही. परिणामी परिसरात वाघाचे दर्शन व ...
Horoscope 17 July 2025 : ज्ञानी व्यक्तीकडून पैसे मिळतील, जाणून घ्या तुमची रास
मेष : नियमित कामांमध्ये जास्त मेहनत घ्यावी लागेल. मानसिक ताणतणाव असेल. व्यावसायिकांसाठी दिवस फारसा समाधानकारक दिसत नाही, अपेक्षित नफा मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागू ...
चाळीसगावात टवाळखोरांवर कारवाई, शाळेभोवती घालत होते घिरट्या
चाळीसगाव : शहरातील शाळा, महाविद्यालय व खाजगी क्लासेसच्या परिसरात घिरट्या घालणाऱ्या टवाळखोरांवर आज बुधवारी पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, ही कारवाई नियमितपणे सूरू रहावी, अशी ...
शेतकऱ्यांना दिलासा ! मन्याडचे पाणी कुठेही अडवले जाणार नाही, मंत्री गिरीष महाजन यांची ग्वाही
जळगाव : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांच्या मतदारसंघातुन तापी खोऱ्यात वाहून जाणारे पाणी अडवून तिथे वाघला येथे प्रकल्प उभारण्याची ...
Dhule News : समाधानकारक पाऊस, पण खतांचा तुटवडा, शेतकरी चिंताग्रस्त
धुळे : शिरपूर तालुक्यात समाधानकारक पाऊस होऊन खरीप हंगामाची सुरुवात झाली असली तरी, शेतकऱ्यांना खतांच्या तीव्र तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मका, कापूस, ज्वारी, ...















