जळगाव

बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्र हादरलाएका ;अंडाशयामागे २० हजारांचा सौदा

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे अंडाशय (ओव्हम) तस्करीचे आंतरराज्य रॅकेट उघडकीस आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुलक्षणा गाडेकर हिला पोलिसांनी ...

Holi Special Trains 2026: होळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून 24 अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणा

होळी सणानिमित्त प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या होळी उत्सवासाठी 24 अतिरिक्त विशेष गाड्या धावणार असून प्रवाशांना ...

शिक्षक पदोन्नतीसाठी TET अनिवार्य; पहा राज्य शासनाचे स्पष्ट निर्देश

मुंबई : महाराष्ट्र शासनच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षक पदोन्नतीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. शिक्षक, मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुख पदांवर पदोन्नती देताना शिक्षक ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विरोध; भारतासह जगावर 10% टॅरिफची घोषणा

वॉशिंग्टन/नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही भारतासह अनेक देशांवर 10 टक्के सार्वत्रिक टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे. Supreme ...

जळगावात दोन बाईक शॉप फोडणारा सराईत चोरटा १२ तासांत गजाआड

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अवघ्या १२ तासांत दोन बाईक शॉप फोडणाऱ्या सराईत चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेला ...

सावद्यात विधवा महिलेवर बलात्काराचा आरोप ; एकनाथ खडसेंच्या आरोपाने जिल्ह्यात खळबळ

जळगांव : एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यापासून ते आक्रमक झाले आहे.याच दरम्यान त्यांनी सावदा पोलीस प्रशासनावर तसेच सत्ताधारी नेत्यांवर अत्यंत ...

स्मार्ट मीटरच्या कारवाईने १०० सौर ग्राहकांचा अंधार; महावितरणविरोधात नागरिकांचा उसळला संताप

जळगाव :  ६ महिन्यांपासून चुकीची वीज बिले; पूर्वसूचना न देता सुमारे १०० कनेक्शन खंडित सौर ऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांना गेल्या सहा महिन्यांपासून चुकीची वीज बिले ...

वकिलावर केला जीवघेणा हल्ला ;सात ते आठ अज्ञातांकडून धारदार शस्त्राने वार

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे न्यायालयीन कामकाज सुरू असतानाच धक्कादायक घटना घडली. समीर शेख यांच्यावर सात ते आठ अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर ...

10वी परीक्षेबाबत बोर्डाचा मोठा निर्णय; नियम कडक,दोन वेळा परीक्षा

    मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळची 10वी परीक्षा आजपासून राज्यभरात सुरू झाली असून ही परीक्षा २० फेब्रुवारी ते ...

जळगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पुनर्बांधणीची मागणी

जळगाव : हरिविठ्ठलनगर, बाजारपेठ परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला दिनांक ११ जून २०२५ रोजी रात्री आलेल्या जोरदार वादळ-वाऱ्याचा फटका बसला. या वादळामुळे ...