जळगाव

जळगाव एमआयडीसीतील दोन कंपन्यांना भीषण आग; ज्वलनशील साठ्यामुळे आगीने घेतले विक्राळ रूप

जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) ‘जे’ सेक्टरमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास मोठी आग लागल्याची घटना घडली. भारत गॅसच्या गोदामासमोर असलेल्या दोन उद्योगांना लागलेल्या या आगीमुळे ...

कौटुंबिक वादातून पोटच्या मुलाकडून वयोवृद्ध बापाला मारहाण

चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे कुटुंबातील वादातून धक्कादायक प्रकार घडला आहे. कोणतेही ठोस कारण नसताना एका मुलाने आपल्या वडिलांवरच हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ...

गोशाळेत भीषण आग; लाखोंचा चारा जळून खाक, गायींसमोर अन्नटंचाईचं संकट

नशिराबाद परिसरातील बेळी गावाजवळील श्रीक्षेत्र कुंडलेश्वर येथे सदगुरू झेंडूजी महाराज बेळीकर संस्थानच्या अखत्यारीत चालणाऱ्या भगवान श्रीकुंडलेश्वर गोशाळेत शुक्रवारी दुपारी मोठी आग लागून गंभीर नुकसान ...

पाचोऱ्यात उष्माघाताचा बळी! 32 वर्षीय फळ विक्रेत्याचा मृत्यू, परिसरात हळहळ…!

राज्यातील वाढत्या तापमानाने आता जीवघेणे रूप धारण केले असून जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा हि दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच पाचोरा शहरात उष्माघातामुळे एका तरुण फळ ...

प्रतिबंधात्मक मोहिम राबवत भुसावळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 177 वाहतूक केसेस, अवैध धंद्यांवर कारवाई करत 1.31 लाख दंड वसुल…!

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ उपविभागात पोलीस प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक मोहिमा राबवत धडाकेबाज कारवाई केली आहे. 28 एप्रिल रोजी भुसावळ शहर, तालुका, नशिराबाद आणि बाजारपेठ पोलीस ...

दहिवदमध्ये तीन दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा विहिरीत मृतदेह सापडला; गावात शोककळा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…!

जळगाव जिल्ह्यातील दहिवद येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. मृत ...

जळगाव येथून ‘निओ प्रो भारत सिंडिकेट’चा शुभारंभ; संशोधनातून सामाजिक नवनिर्माणाचा युवा निर्धार

उत्तर महाराष्ट्राची शैक्षणिक नगरी असलेल्या जळगाव शहरात सामाजिक आणि वैचारिक परिवर्तनाचे एक नवे पर्व सुरू झाले आहे. येथील आय.एम.आर. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित एका विशेष ...

बाष्पीभवनामुळे हतनूर धरणाच्या पाणीपातळीत 3 टक्क्यांनी घट; पाणी कपात होणार ?

जळगाव जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा गंभीर परिणाम आता जलसाठ्यावरही दिसून येत आहे. तीव्र उन्हामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढल्याने सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणाची पाणीपातळी ...

वरणगावात वीज प्रश्नावर नगराध्यक्षांचा अल्टिमेटम; स्वतंत्र उपकेंद्राची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात वाढत्या वीज समस्येमुळे परिस्थिती गंभीर बनली असून नागरिकांचा तीव्र संताप उफाळून आला आहे. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, ...

भुसावळच्या राजकारणातली मोठी बातमी !जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे नगराध्यक्षांचे शासकीय वाहन जप्त; पालिका प्रशासनाची कारवाई…!

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जळगाव जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर पालिका ...