जळगाव

महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला; थोड्याच वेळात होणार घोषणा!

जळगाव : महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असल्याचे समोर आले आहे. दिवसभर चाललेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले असताना, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम वेळेआधी ...

जळगावात आणखी एका कुंटणखान्यावर छापा, दोन महिलांची सुटका

जळगाव : जळगावच्या योगेश्वर नगरातील एका भाड्याच्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांनी कारवाई केली. यात दोन महिलांची सुटका, तर कुंटणखाना चालविणाऱ्याला ताब्यात घेण्यात ...

अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस, महायुतीचं अजूनही ठरेना; भाजप देणार स्वबळाचा नारा?

जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस असतानाही सत्ताधारी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे भाजप शेवटच्या क्षणी २०१८ प्रमाणे ...

Gold Rate : सोने दरात घसरण, किती रुपयांनी?

जळगाव : चांदीत १२,००० रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तर सोन्याचे भाव ३,०५० रुपयांनी घसरून ते एक लाख ३५ हजार १०० रुपयांवर आले आहे. ...

जळगावकरांनो, सावधान! नवीन वर्षात पडणार हाडं गोठवणारी ‘थंडी’

जळगाव : जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. अशात आणखी थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्हयात किमान तापमानाचा पारा ...

Jalgaon News : ‘युती होईल तेव्हा होईल…’, शिंदेसेनेचे पाच उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव : भाजप आणि शिंदेसेना यांच्यात युती होईल की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. याआधीच शिंदेसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे ...

Yogesh Patil : नशिराबादच्या विकासाचं नवं पर्व; योगेश पाटील यांनी घेतली नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती!

नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी योगेश पाटील उर्फ पिंटू शेठ यांनी आज, सोमवारी ( दि. २९) अधिकृतपणे पदभार स्वीकारला. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज ...

धक्कादायक! ‘त्या’ शेतकऱ्याचा मृतदेह कन्नड घाटात आढळला; हात-पाय बांधलेले अन्…

जळगाव : खंडणीसाठी अपहरण झालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आज, सोमवारी (दि. २९) चाळीसगावच्या कन्नड घाटात हात-पाय बांधलेले अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ...

जळगावकरांनो, सावधान! जीएमसीतील बाह्यरुग्ण संख्या पोहोचली १५०० पार, काय काळजी घ्याल?

जळगाव : जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून, त्यासोबतच हवेतील धुळीचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. ...

भाजप-शिवसेना युती फिस्कटली अन् राष्ट्रवादी-ठाकरे गटाची वज्रमूठ, नेमकं काय घडलं?

दीपक महालेजळगाव : महापालिका निवडणुकीचे महायुती व महाविकास आघाडीकडून रणशिंग फुंकले असून, राजकीय वातावरण आता ढवळून निघाले आहे. शहर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद ...