नंदुरबार

मुसळधार पावसाने खान्देशातील ‘हे’ शहर झाले जलमय; कामकाज ठप्प

जगदिश जायसवाल शहादा : शहाद्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहर जलमय झाले आहे. शहरातून जाणाऱ्या पाटचारीचे पाणी न्यायालयाच्या आवारात शिरल्याने संपूर्ण न्यायालय परिसराला ...

Nandurbar News : विरोधकांचे जि.प. समोर धरणे आंदोलन; डॉ. हिना गावित म्हणाल्या ‘चोराच्या उलट्या बोंबा…’

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामासंदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि काँग्रेस (त्यावेळेचे उध्दव गटाचे व आताचे शिंदे गटाचे) इतर ...

लसूणचा दर पुन्हा एकदा महागला; गृहिणींचे गणित कोलमडले

नंदुरबार : एकीकडे पावसाळ्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. यातच आता लसूणच्या दरातही मोठी वाढ झाली. यामुळे स्वयंपाकातील रोजच्या वापरात असलेल्या ...

Humanity : माणुसकीचे दर्शन… अन् भरकटलेल्या व्यक्तीला मिळाले घर

तळोदा : सध्याच्या आधुनिक जगात जग जवळ येत आहे, पण माणूसकी ही हरवत चालली आहे. परंतु, समाजात काही व्यक्ती आहेत ज्यांनी माणुसकी जिवंत ठेवली ...

Asia Cup Floorball : नंदुरबारचा राजेश माळी करणार भारताचे प्रतिनिधित्व

नंदुरबार : एशिया कपसाठी राजेश माळी हा आंतरराष्ट्रीय फ्लॉवरबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल संघटनेच्या वतीने एशियाई कप सिंगापूर या देशात 6 ...

सातपुड्याच्या दरी-खोऱ्यात औषधी गुणधर्म असलेल्या रानकेळीला बहर

मोलगी : सातपुड्यात पावसाने हजेरी लावल्याने शेकडो प्रकारच्या पावसाळी वनौषधी रोपांची उगवण झाली आहे. अल्पजीवी असलेल्या या वनौषधींमध्ये रानकेळी हे जंगली केळीचे खोड सध्या ...

तरंगते दवाखाने नादुरुस्त अवस्थेत नर्मदेच्या किनारी; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

धडगाव : नर्मदा नदीकाठावरील गावांमध्ये आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून बार्जद्वारे तरंगते दवाखाने सुरू केले; परंतु, आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे हे दवाखाने ...

दुधाळे शिवारात पंधराशे झाडांची लागवड; डोंगर्‍यादेव माऊली संघर्ष समितीचा पुढाकार

नंदुरबार : जिल्हा वर्धापन दिन व कृषि दिनाचे औचित्य साधत डोंगर्‍यादेव माऊली संघर्ष समिती, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे, आदिवासी महासंघ तसेच आदिवासी एकलव्य युवा ...

नंदुरबारमध्ये आदिवासी संघटनांचे धरणे आंदोलन; काय आहेत मागण्या ?

नंदुरबार : जिल्ह्यातील आदिवासी संघटनांच्या वतीने विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय जवळ धरणे आंदोलन सुरु आहे. पालकमंत्री अनिल पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन, आपल्या मागण्या ...

तापमानाचा कहर थांबवून वसुंधरेचे ऋण फेडण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज !

नंदुरबार : येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ आणि ओम शांती परिवारातर्फे 200 बेलपत्र रोपांचे विनामूल्य वाटप केले. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील तापमानाचा कहर ...