महाराष्ट्र
लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी दाम्पत्याची आत्महत्या, अपत्य नसल्याने नैराश्येतून उचललं टोकाचं पाऊल
नागपूरच्या जरीपटका परिसरातील मार्टीन नगर येथे एका दाम्पत्याने लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेरील उर्फ टोनी ...
एचएमपीव्हीविषयी जनतेने घाबरण्याची आवश्यकता नाही – केंद्रीय आरोग्य सचिव
नवी दिल्ली : (HMPV) केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीमार्फत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत झालेल्या बैठकीत देशातील श्वसनाच्या आजारांच्या सद्यस्थितीचा ...
राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोपविल्या ‘या’ नवीन जबाबदाऱ्या
मुंबई: राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात ८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव म्हणून एन. नवीन सोना ...
C.P. Radhakrishnan : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उद्या जिल्हा दौऱ्यावर
जळगाव : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा बुधवार, 8 जानेवारी रोजी जळगाव जिल्हा दौरा मी येत आहेत. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे जळगाव ...
Sambhaji Nagar Crime: संभाजीनगर हादरलं! प्रेम करणं जीवावर बेतलं, भावानेच दरीत ढकलून बहिणीची केली हत्या
छत्रपती संभाजीनगर : पुरोगामी समजण्यात येणाऱ्या महाराष्ट्रात दुर्दैवी घटना घडली आहे. एका मुलीचे दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम केल्याची शिक्षा तिच्या भावानेच तिचा जीव घेऊन ...
Santosh Deshmukh murder case : ‘आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका’, जाणून घ्या कुणी केली मागणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर हत्येच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि त्यांच्या कुटुंबाला ...















