महाराष्ट्र

हनुमान मंदिरावर वीज कोसळली; नवरदेव बचावला

चंद्रपूर : चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात आज मंगळवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटे सर्वत्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी लालपेठ परिसरातील हनुमान मंदीरावर ...

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर : राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश तथा बाळू धानोरकर (४७) यांचे निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या २-३ दिवसापासून त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात ...

शासन आपल्या दारी : कृषिपंपासाठी प्रधानमंत्री कुसुम-ब योजना

तरुण भारत लाईव्ह न्यूज : राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे ...

राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या ...

मुंबई-पुणे विद्यापीठाला लाभणार नवे कुलगुरू

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : मुंबई विद्यापीठ कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ 10 सप्टेंबर 2022 रोजी संपले होता. त्यामुळे तेव्हापासून हे ...

तुम्हीही मुलांकडे मोबाईल देताय? आधी ‘ही’ बातमी वाचा

Mobile explosion : अलीकडच्या काळात लहान मुलींना लागलेले मोबाईलचे व्यसन चिंता वाढवणारे आहे. कारण मोबाईलचा अतिवापर मुलांच्या आरोग्यास तर हानीकारक आहेच. याशिवाय मोबाईलचे स्फोट ...

पुण्यात कोणीही लढु द्या, जिंकणार भाजपाच, पुणे भाजपचा बालेकिल्ला आहे, कुणी केला दावा?

मुंबई : पुण्यात कोणीही लढु द्या, जिंकणार भाजपाच. पुणे भाजपचा बालेकिल्ला आहे. असा दावा मंत्री दिपक केसरकर यांनी केला आहे. विनायक राऊतांनी शिंदेंसोबतचे आमदार संपर्कात ...

महनीय व्यक्तींचा अनादर? महाराष्ट्र सदनाने केला खुलासा

तरुण भारत लाईव्ह । नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त येथील नवीन महाराष्ट्र सदनात समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या ...

शिवप्रेमीनं शिवरायांसाठी उभारलं किल्ल्याचं घर

मालेगाव : येथील एका शिवप्रेमीने चक्क छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी व त्यांचे विचार भावी पिढीला समजण्यासाठी किल्ल्याचं घर बनवलं आहे. आता ...

राज्यासाठी पुढचे ४८ तास धोक्याचे, असा आहे हवामान खात्याचा इशारा

मुंबई : काही जिल्ह्यांमध्ये कडक उन्हामुळे नागरिकांचे हाल झाले आहे. आता महाराष्ट्रासह इतरही राज्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. हवामान खात्याने ...