महाराष्ट्र

‘मातोश्री २’ वरुन उध्दव ठाकरेंना भाजपाचा जबरदस्त टोला

मुंबई : नव्या संसद भवनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. संसदेची जुनी इमारत असतांना नवीन का बांधली? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित ...

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ असे ...

भारत @२०४७ संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध

नवी दिल्ली : विकसित भारत @२०४७ ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध आहे. तसेच राज्य सरकारने आपली दृष्टी आणि ध्येय राष्ट्रीय व्हिजनशी जोडले असून, ...

कावीळ झालेल्यांना सगळं पिवळं दिसतं, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला!

नवी दिल्ली : नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्धाटन झाले. त्याचवेळी दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथील ...

प्रतीक्षा संपली! 10वी बोर्डाच्या निकालाबाबत मोठी बातमी, पाहा कधी निकाल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 12वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यानंतर आता दहावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे ...

समृद्धी महामार्ग मुंबईपर्यंत जाणार : देवेंद्र फडणवीस

तरुण भारत लाईव्ह । २७ मे २०२३। समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर ता. इगतपुरी या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ ...

हृदयद्रावक! खेळताना गिरणीत पडल्याने चिमुरड्याचा मृत्यू

तरुण भारत लाईव्ह । २७ मे २०२३। नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. बेकरीतले पदार्थ तयार करण्याच्या गिरणीत अडकल्याने डोक्यापासून पायापर्यंतची सर्व हाडे ...

सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची तरुणांना संधी

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य ...

समृद्धी महामार्ग : राज्याच्या 15 जिल्ह्याचे भविष्य बदलणार

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी समृद्धी महामार्गामुळे ...

आता ‘ही’ योजना महाराष्ट्रभर राबविण्यात येणार!

मुंबई : महाकृषि ऊर्जा अभियान अंतर्गत राज्यातील कृषिपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याची प्रधानमंत्री कुसुम-ब योजना महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहे. या योजनेसंदर्भात राज्य ...