महाराष्ट्र

राष्ट्रवादीला दणका! पक्षाचं ‘घड्याळ’ हे पक्षचिन्ह जाणार?

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘राष्ट्रीय पक्ष’ हा दर्जा रद्द झाल्यामुळे यावर्षी या पक्षाला महाराष्ट्राबाहेर ‘घड्याळ’ हे पक्षचिन्ह निवडणुकीत वापरायचे असेल ...

खादी व ग्रामोद्योग मंडळाची अभिनव योजना; घ्या जाणून सविस्तर

तरुण भारत लाईव्ह न्युज : मधमाशा पालन हा एक वैशिष्ट्यपूर्ण बहुउद्देशिय उद्योग आहे. मधमाशा पालन उपक्रमास उद्योग म्हणून चालना देण्यासाठी राज्यात राज्य खादी व ...

राष्ट्रवादीच्या आमदारांना लोकसभा नको, विधानसभाच हवी; वाचा सविस्तर

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभेतील संख्याबळ वाढावे यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ आमदारांना लोकसभेच्या ...

मोठी बातमी! १०वी चा निकाल उद्याच… ‘या’ वेबसाइटवर पाहता येईल?

मुंबई : बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आता आपल्या निकालाची प्रतीक्षा आहे. दहावी बोर्डाचा निकाल कधी लागणार? याबाबत मोठी अपडेट आली आहे. महाराष्ट्र स्टेट ...

छ. संभाजीनगर नंतर आता ‘या’ जिल्ह्याचं नाव होणार अहिल्यानगर

मुंबई :  अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ...

विद्यार्थ्यांनो… आतापर्यंत केवळ चर्चा झाल्या होत्या, मात्र आता राज्य शासनाकडून आदेश, वाचा सविस्तर

पुणे : राज्यातील अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश देण्याबाबत नुकताच आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला 300 रुपये किमतीचा ...

५९ लहान मुलांची तस्करी पकडली; ‘समतोल’च्या मदतीने भुसावळला २९ चिमुकल्यांची सुटका

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : मदरशाच्या नावाखाली बिहारमधून सांगलीमध्ये ५९ लहान मुलांची तस्करी करण्याचा धक्कादायक प्रकार रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांच्या ...

मटणाचे पिस कमी वाढले, झाला वाद, मित्रानेच मित्राला आयुष्यातून उठवलं

Crime News : मटणाचे पिस कमी वाढल्याने मित्रानेच मित्राला ठार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात घडली. जितेंद्र काशीराम धुरवे (वय 34 वर्षे, रा. ...

महाराष्ट्र हादरला! तब्बल 59 अल्पवयीन मुलांची होणार होती तस्करी, त्यापूर्वीच भुसावळ…

भुसावळ : बिहार राज्यातील 59 अल्पवयीन मुलांची  तस्करी होत असताना रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग यंत्रणेने कारवाई करीत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. भुसावळसह ...

१० वीचा निकाल ‘या’ तारखेला लागणार? कुठे पाहाल निकाल; जाणून घ्या सविस्तर

तरुण भारत लाईव्ह न्युज : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ...