महाराष्ट्र

व्यंगचित्रातून उबाठा गटाच्या नेत्यावर टीका ,जाणून घ्या कुणी केली ?

By team

व्यंगचित्रे म्हणजेच शिवसेनेची परंपरा आहे. पण आता दोन गट झाले. व्यंगचित्राचा वारसा पण शिंदे सेनेने चालवला आहे. आता एका व्यंग चित्राने सध्या राजकीय वातावरण ...

“विरोधकांना वक्फशी देणंघेणं नाही तर…”; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

By team

पुणे : विरोधकांना वक्फशी देणंघेणं नाही तर त्यांना केवळ वक्फच्या जमिनी लाटायच्या आहेत, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. वक्फ बोर्डाच्या मनमानीला चाप ...

दुर्दैवी ! कुत्रा अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून लॅब्राडॉर जातीचा कुत्रा अंगावर पडल्याने चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाला अटक केली ...

बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना विशेष विमानाने आणणार मायदेशी

By team

मुंबई : बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते आणि अन्य नागरिकांना मदत करणे आणि त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्री ...

ठरलं ! उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, सरकारच्या चाव्या काँग्रेसच्या हातात, तर शरद पवार…

By team

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीला सर्व तयारी वेळेवर पूर्ण करायची आहे. याच अनुषंगाने राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली ...

वक्फ बोर्डाला छत्रपती संभाजीनगरात दणका! कब्जा केलेल्या मैदानावर होणार फुटबॉल स्टेडियम!

By team

छत्रपती संभाजीनगर : वक्फ बोर्ड राज्यातील आणि देशातील जमीनींवर तसेच वास्तुस्थळांवर दावा करत आहेत.याचपार्श्वभूमीवर नुकतेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाला सुनावले होते. त्यानंतर ...

“वैचारिक भिकेचे डोहाळे लागलेल्या उद्धव ठाकरेंना…”; केशव उपाध्येंची टीका

By team

मुंबई : अमित शहा भाजपाचे अध्यक्ष असतानाही अमित शहा भाजपाचे अध्यक्ष असतानाही चर्चेसाठी मातोश्रीवर आले होते. पण वैचारिक भिकेचे डोहाळे लागलेल्या उद्धव ठाकरेंना ते ...

उद्धव ठाकरेंवर मातोश्री सोडून राहूल गांधी आणि खर्गेंच्या दारी उभं राहण्याची वेळ!

By team

मुंबई : मातोश्री सोडून राहूल गांधी आणि खर्गेंच्या दारात उभं राहण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे, अशी टीका भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केली. उद्धव ...

पीएम किसान निधीचा पुढील हप्ता निघण्यापूर्वी करा ‘हे’ काम , नाहीतर अडकतील पैसे

By team

नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमीन पडताळणी करणे ...

विधानसभा निवडणूक: मतदारांची संख्या वाढली, लाखोंनी मतदार वाढले, नवी यादी जाहीर

By team

मुंबई  : महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन सुधारित मतदार प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे.  यादीत ७.३ लाख मतदार वाढले आहेत. ...