महाराष्ट्र

मराठी शिकल्यानंतरच येथून निघेल ; जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदांचा संकल्प

जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे मुंबईत चातुर्मास मुक्कामासाठी दाखल झाले आहेत. राज्यात सुरु असलेल्या हिंदी-मराठी वादावर त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुंबईत राहून ते ...

राज ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल, डीजीपींनी घेतली दखल; काय आहे कारण ?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध भडकाऊ भाषण केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. ५ जुलैला राज ठाकरे यांनी एनएससीआय ...

Gulabrao Patil : उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले ‘हा जिल्ह्याचा बहुमान’

जळगाव : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यातून कोणीतरी राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त होत आहे. हा जळगाव जिल्ह्याचा बहुमान आहे. जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी त्यांचे ...

Ujjwal Nikam : राज्यसभेत पोहोचले उज्ज्वल निकम, फडणवीस यांनी व्यक्त केला आनंद

Ujjwal Nikam : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल देवराव निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार मीना कुमारी जैन आणि सामाजिक कार्यकर्त्या ...

मोठी बातमी ! उज्वल निकम यांच्यासह ‘या’ चार जणांना राज्यसभेची लॉटरी

Ujjwal Nikam : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल देवराव निकम यांच्यासह चार सदस्यांची राज्यसभेसाठी नियुक्ती केली आहे. यात निकम यांनी लोकसभा निवडणूक ...

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारचे कठोर पाऊल ; ३ हजार लाऊडस्पिकर काढले

मुंबई : राज्यात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी राज्यातील ३ हजार ३६७ लाऊडस्पिकर काढण्याची ...

बळजबरीने धर्मांतरावर कठोर कारवाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

बळजबरीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणे हा गुन्हा आहे. जबरदस्तीने धर्मांतरणासाठी अधिक कठोर कायदा करुन, कठोर करावाई केल्याजाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...

‘या’ तारखेला मीरा रोडवर राज ठाकरेंची सभा, पुढचे पाऊल काय ?

मुंबई : महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरून सुरू असलेला वाद काही थांबत नाहीये. या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे १८ जुलै रोजी ...

महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवाची घोषणा

मुंबई : लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १०० वर्षांहून अधीक वर्ष झाले आहेत. या मोहत्सवाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशिष शेलार यांनी “महाराष्ट्र ...

आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही, निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात माहिती

आधार कार्ड हे नागरिकत्वाचा पुरावा नाही, असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरावलोकनातून आधार कार्डला का वगळण्यात आले, या न्यायालयाच्या प्रश्नाला ...