महाराष्ट्र
धर्मापेक्षा सुरक्षा जास्त महत्त्वाची, मुंबई विमानतळाजवळ नमाज पठनास हायकोर्टाची मनाई
मुंबई : रमझान दरम्यान शहरातील विमानतळाजवळील आता पाडण्यात आलेल्या तात्पुरत्या शेडच्या जागेवर नमाज पठन करू इच्छिणाऱ्या टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा चालकांना कोणताही दिलासा देण्यास नकार ...
भारतीय हवाई दलाचं सुखोई ‘Su-30MKI’ लढाऊ विमान कोसळून अपघात; दोन पायलट्सचा मृत्यू, महाराष्ट्रातील एका पायलटचा समावेश…..!
भारतीय हवाई दलाचं एक अत्याधुनिक लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आसाम राज्यातील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचं सुखोई Su-30MKI ...
वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल; शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश….!
जळगाव जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ९ ...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ तारखेला होणार कर्जमाफी….मुख्यमंत्र्यांची ऐतिहासिक घोषणा….!
राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकार लवकरच शेतकरी कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा करणार असून येत्या ३० जूनपूर्वी अंतिम निर्णय जाहीर ...
बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत; सातव्या आरोपीस चोपड्यातुन अटक…..!
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणात आता जळगाव कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणातील सातव्या आरोपीला जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून अटक करण्यात आली ...
धक्कादायक प्रकार! शिरपूरमध्ये दुधात भेसळ; दूध उकळताच झाले रबरासारखे….नेमकं काय प्रकार?
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील खर्दे गावातील रहिवासी आशाबाई बोरसे यांनी नेहमीप्रमाणे रात्री दूधवाल्याकडून अर्धा ...
घराचं खोदकाम करताना ‘खळ्ळं-खळ्ळं’ आवाज; अन् मातीतून निघाला खजिना; चांदीची नाणी सापडली….!
घराच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या साध्या खोदकामातून अचानक खजिना सापडल्याची घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. कुदळीने माती उपसताना अचानक ‘खळ्ळं-खळ्ळं’ असा आवाज आला आणि ...
रावेर शहरात साडेपाच क्विंटल सोयाबीन तेलाची चोरी; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल….!
जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात ३३ हजार रुपये किमतीचे साडे पाच क्विंटल सोयाबीन तेल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे व्यापारी ...
संतापजनक घटना; अंगावर रंग उडवल्याच्या कारणावरून आजीने सख्ख्या नातवावर ओतले उकळते पाणी, चिमुरडा गंभीर भाजला….!
होळीच्या आनंदोत्सवाच्या दिवशी नागपुरात घडलेली एक संतापजनक घटना संपूर्ण शहर हादरवून गेली आहे. खेळताना अंगावर रंग उडवल्याच्या किरकोळ कारणावरून एका आजीने आपल्या अवघ्या चार ...















