महाराष्ट्र
Breaking Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाकडून मोठी अपडेट! या तारखेला मोठा निर्णय येण्याची शक्यता
Breaking Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात आली होती ही पिटीशन आता सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून यामुळे मला विश्वास आहे ...
Covid-19 JN.1 Variant : काळजी घ्या! पंढरीसह शेगावात भाविकांची उसळली अलोट गर्दी, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे प्रशासन सतर्क
Covid-19 JN.1 Variant : वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने (vaikuntha ekadashi 2023) आज (शनिवार) विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरात लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. दरम्यान काेराेनाच्या ...
Maratha Reservation : छगन भुजबळ म्हणाले, ‘सरकारने जरांगेंना वेठीस धरलं कारण..’
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांची आज बीड शहरामध्ये सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून जरांगे-पाटील आपली पुढील भूमिका स्पष्ट करतील ...
Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा अल्टिमेटम काही तासांत संपणार, मनोज जरांगे काय भूमिका घेणार? बीडच्या सभेकडे लक्ष
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार आहे. त्या अगोदर आज बीडमध्ये जरांगे पाटील यांची जाहीर निर्णायक इशारा ...
Big Breaking : ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात राडा
Big News: महाडमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आल्याची महिती समोर आलीय. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. भरत गोगावले यांच्या वक्तव्यानंतर ...
खर्गे की मोदी ? अजित पवारांची भविष्यवाणी काय ती वाचा…
मुंबई : इंडीया आघाडीचे मल्लिकार्जुन खर्गे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये खुप फरक आहे. आणि जनता मोदींनाच निवडेल अस मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ...
इंडिया आघाडीच्या सभेत शरद पवारांचा अपमान; नेमकं काय घडलं ?
मुंबई : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी लोकसभा आणि राज्यसभेतून विरोधी पक्षातील काही खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्याला विरोध म्हणून शुक्रवार, दि. २२ ...
Nitin Gadkari : ‘ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी’; सरकारच्या कामाबद्दल काय म्हणाले गडकरी?
Nitin Gadkari : ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. यावेळी त्यांच्या सरकारच्या कामावर भाष्य केले ...