महाराष्ट्र

छत्रपती शिवरायांचा ‘वाघाचा पंजा’ लंडनहून ३५० वर्षांनंतर महाराष्ट्रात परतला

By team

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघाचा पंजा तब्बल 350 वर्षांनंतर महाराष्ट्रात परतला आहे. या वाघाच्या पंजाने जनरल अफजलखानचा वध केल्याचे मानले जाते. वास्तविक, ते ...

‘मविआ’त समसमान जागावाटपाच्या सूत्राला काँग्रेसकडून सुरुंग, विधानसभेला सर्वाधिक जागांवर दावा

By team

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांत समसमान जागावाटप व्हावे, यादृष्टीने शरद पवार आणि उद्धव ठाकरे प्रयत्न करीत असताना, काँग्रेसने ...

राज्यात मुसळधार, ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वाचा Weather Report

मुंबई:  हवामान खात्याकडून राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या २४ तासात कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवर पावासाचा जोर आणखी वाढणार असल्याचं हवमान विभागाने ...

मोठी बातमी ! जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक शरद पवारांच्या पक्षाच्या वाटेवर; उद्या होणार पक्षप्रवेश

धुळे : शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक कामराज निकम हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

महाराष्ट्रात अखिलेशचा ‘पॉवर शो’, सपाचा विस्तार की महाविकास आघाडीवर दबाव ?

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील सपाने राष्ट्रीय व्यासपीठावर आपला ठसा उमटवला आहे. सपाच्या स्थापनेपासूनची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. अखिलेश यादव आता लोकसभेतील संख्येच्या बाबतीत देशातील ...

पूजा खेडकरवर UPSC कडून मोठी कारवाई

By team

पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना युपीएससीने कारणे दाखवा नोटिस बजावली असून त्यांची प्रशिक्षणार्थी अधिकारीपदाची निवड रद्द केली आहे. युपीएससीकडून पूजा ...

पवारांच्या नादी लागून जरांगे भरकटले! कपटी शक्तींच्या संमोहनातून बाहेर पडा; अमित साटम यांचा जरांगेंना सल्ला

By team

मुंबई : शरद पवारांच्या नादी लागून मनोज जरांगे भरकटले आहेत. त्यामुळे कपटी शक्तींच्या संमोहनातून बाहेर पडा, असा सल्ला भाजप नेते अमित साटम यांनी मनोज ...

जरांगे पाटलांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाला! आमदार प्रसाद लाड यांचे वक्तव्य

By team

मुंबई : मनोज जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाला आहे, असे वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे. मनोज जरांगेंच्या सतत देवेंद्र फडणवीसांबाबतच्या ...

RTE प्रवेशाबाबतचा अध्यादेश रद्द; राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाचा दणका

मुंबई : आरटीई (RTE) अंतर्गत खासगी शाळांऐवजी वंचित घटकांतील मुलांना सरकारी अनुदानित शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी राज्य सरकारनं नियमांत बदल केले होते. पालकांकडून इंग्रजी ...

पंढरपूरवरुन येताना वारकऱ्यांवर काळाचा घाला ; जीप विहिरीत कोसळून ७ जण ठार, ६ जखमी

जालना । पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव काळ्या-पिवळ्या जीपचा आणि दूचाकीची धडक होऊन जीपच्या चालकाचे ...