महाराष्ट्र
मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंसह थत्तेंवर ठोकला अब्रूनुकसानीचा दावा
जळगाव : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे विधान परिषद आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish ...
लग्नाचं आमिष देऊन IPS अधिकाऱ्यानेच केला महिला डॉक्टरवर अत्याचार
Nagpur Crime : नागपूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवत एका महिला डॉक्टरवर अत्याचार केल्या प्रकरणी आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.महिलेने शुक्रवारी (११ एप्रिल) नागपूरमधील इमामवाडा ...
26/11 Attack : एनआयएने केलेल्या चौकशीत तहव्वुर राणाचे अनेक खुलासे, म्हणाला…
26/11 Attack : अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर दहशतवादी तहव्वुर राणाला भारतात आणण्यात आले आहे आणि एनआयए त्याची चौकशी करत आहे. एनआयएने केलेल्या सुरुवातीच्या चौकशीत राणाने अनेक ...
मोठी बातमी! उष्माघाताने घेतला 12 वर्षीय विद्यार्थ्याचा बळी
Heatstroke news : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी या तळपत्या सूर्याच्या दाहकतेने नागरिक हैराण झाले असून, उष्माघाताने काहींना मृत्यू ...
Santosh Deshmukh Case : ”माझा गुन्ह्यात संबंध नाही” गुन्ह्यातून मुक्ततेसाठी कराडचा न्यायलायत अर्ज, CIDकडून खुलासा मागवला
Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला सध्या बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. त्यावर आज विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार ...
CNG-PNG Prices Hike : CNG आणि PNG पुन्हा महागले, ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ
CNG-PNG Prices Hike : पेट्रोल-डिझेलच्या किमती आणि गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्यानंतर मुंबईकरांना आणखी एक धक्का बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती ...
राज्याचे नवे वाळू धोरण जाहीर, जाणून घ्या मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या निर्णयासह राज्याच्या वाळू-रेती निर्गती धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...
RBI : गृह कर्ज अन् वाहन कर्ज आणखी स्वस्त होणार? आरबीआय आज करणार जाहीर
RBI : देशातील कोट्यवधी ग्राहकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. सोमवार दि .७ एप्रिल रोजी सुरू झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या चलनविषयक धोरण ...
डॉ. आंबेडकर अजून १० वर्षे जगले असते तर पंतप्रधान झाले असते : केंद्रीय मंत्री आठवले
जळगाव : केंद्रातील एन.डी.ए.चे सरकार हे मुस्तीमविरोधी नाही. अल्पसंख्यकांसाठी सुधारित विधेयकाद्वारे नव्याने मांडलेले ‘वक्फ सुधारित विधेयक’ हे मुस्लीम बांधवांच्या फायद्याचे आहे. मात्र विरोधक त्यांच्या ...















