महाराष्ट्र
शरद गट काँग्रेसमध्ये विलीन होणार ? जाणून घ्या सुप्रिया सुळे काय म्हणाल्या…
राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ही माहिती आल्यानंतर काही मिनिटांतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद गटाच्या ...
बारावीपर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना ‘टीईटी’ अनिवार्य
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेत अधिक सुधारणा केल्या जात आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी आता शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात् टीईटी उत्तीर्ण ...
राऊतांनी जिथे जिथे पाऊल ठेवेलेलं आहे,तिथे…काय म्हणाले नितेश राणे ?
मुंबई : भाजप आमदार नितेश राणेंनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे राणे म्हणाले कि, “संजय राजाराम राऊतांनी जिथे जिथे पाऊल ठेवेलेलं आहे एकतर ...
पुण्यात नेमकं चाललंय काय? मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन महिलेचा खून
पुणे: मागील महिन्याभरात राज्यात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत . त्यासोबतच पुण्यातदेखील औंध परिसरात सराफा व्यावसायिकाने मित्रावर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली ...
कुणी राजीनामा दिला, कुणी खुलासा केला… काँग्रेसमध्ये असं का घडतंय ?
महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील बडे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर मंगळवारी त्यांनी ...
छ.संभाजीनगरमध्ये खळबळ, दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे.. सकाळचे दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थांना ...
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट ; वाचा काय घडले
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली ...
महाराष्ट्रात उभारले पहिले एसी बसस्थानक, जाणून घ्या कोणत्या शहरात ?
नाशिक : शहरात राज्यातील पहिले एसी बस्थानक उभारण्यात आले आहे. या स्थानकावरुन लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणार असून, यामुळे ठक्कर बाजार बसस्थानकावरील भार कमी होणार ...
राज्यसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजप देणार चौथा उमेदवार ?
मुंबई : आगामी राज्यसभा निवडणुकीत तीनच उमेदवार उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील सहा जागांवरील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु ...
आता बाळासाहेब थोरात यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी ?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेसमधील एक मोठे नाव होते. त्यांनीच पक्षाचा हात सोडल्याने काँग्रेससाठी हा मोठा ...















