महाराष्ट्र
मुंबई : मंत्रालयावरून उडी मारत जीवन संपवण्याचा प्रयत्न…नेमकं काय घडलं ?
Mantralaya Mumbai : मुंबई मंत्रायलातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महापालिकेचा अधिकारी वडापावची गाडी लावू देत नाही, म्हणून एका व्यक्तीने मंत्रालयाच्या इमारतीवरुन खाली ...
अधिकृत मीटर घेऊन देखील वीज चोरी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
परभणी : महावितरण कार्यक्षेत्रात अधिकृत मीटर घेऊन देखील वीज चोरी केली केल्याची घटना उघडकीस आली आहे . वीज मीटरमध्ये छेडछाड करून मीटर बंद केल्यानंतर ...
अमळनेर : शहरातील महिलेची ऑनलाईन फसवणूक; एकावर गुन्हा दाखल
अमळनेर : ऑनलाईन बुकिंगचे पार्सल पाठवण्याच्या नावाखाली अमळनेर शहरातील सराफ बाजार परिसरात राहणाऱ्या महिलेची ९९ हराजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ...
गिरीश महाजनांनी घेतली उदयनराजेंची बंद दाराआड भेट; बाहेर येवून म्हणाले…
सातारा : ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आज साताऱ्यात येऊन खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतली. दोन्ही भेटीनंतर अनेक राजकीय तर्कवितर्क लढविले जात ...
मुंबई : पालिकेचा निष्काळजीपणा, दोन चिमुकल्यांनी गमावला जीव, नेमकं काय घडलं ?
मुंबई : महापालिकेच्या उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुकल्यांनी आपला जीव गलावल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. हे दोन्ही चिमुकले रविवारपासून बेपत्ता होते. मुलं ...
Vijay Shivtare : मी उमेदवार नसलो तरी सुनेत्रा पवार निवडून येत नाहीत! विजय शिवतारेंची स्पष्ट भूमिका
मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. त्याबद्दल त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ ...
महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिक्षकांना जीन्स आणि टी-शर्ट घालता येणार नाही, सरकारने लागू केला ड्रेस कोड
महाराष्ट्र सरकारने राज्यातील शालेय शिक्षकांसाठी एक ‘ड्रेस कोड’ लागू केला आहे, ज्या अंतर्गत त्यांना टी-शर्ट, जीन्स किंवा इतर कोणतेही डिझाइन आणि प्रिंट असलेले शर्ट ...
मविआचा जागावाटपाचा फॉम्यूला ठरला ? आज होणार घोषणा
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत मोठी आघाडी घेतली असतांना दुसरीकडे मविआकडून अजूनही उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही. ...
राहुल गांधींनी अशोक चव्हाणांकडे बोट दाखवलं का? भाजप नेत्याने अटकळांना उत्तर दिले
मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार यांचे नाव न घेता राहुल गांधी म्हणाले, ‘मला ...
मराठा आरक्षणाबाबत, साहित्यिक रावसाहेब कसबे यांच वक्तव्य, म्हणाले “माझ्यामुळेच मराठा समाजाला…”
नाशिक : साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी नाशकातील एका कार्यक्रमात ‘माझ्यामुळेच मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालं नाही’ असं वक्तव्य केलं आहे. मी मराठा आरक्षणामध्ये घातलेला खुट्टा ...














