महाराष्ट्र

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना, १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना मिळणार फायदा

देशातील छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारने आज महत्त्वाकांक्षी अशा पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला मंजुरी दिली. देशातील १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना ...

तीन वर्षांत एसटी बसेसचे राज्यात १० हजारांवर अपघात

सर्वाधिक सुरक्षित प्रवास एसटी महामंडळाच्या बसेसचा समजला जातो. मात्र, गेल्या तीन वर्षांत एसटी बसेसचे १०,२४३ अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये १,२६६ जणांचा मृत्यू झाला, ...

शेतकऱ्यांना दिलासा ! मन्याडचे पाणी कुठेही अडवले जाणार नाही, मंत्री गिरीष महाजन यांची ग्वाही

जळगाव : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांच्या मतदारसंघातुन तापी खोऱ्यात वाहून जाणारे पाणी अडवून तिथे वाघला येथे प्रकल्प उभारण्याची ...

शेतकऱ्यांनो, ‘या’ स्पर्धेत सहभाग घ्या अन् मिळवा बक्षीस

Crop Competition : प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत यंदाच्या हंगामासाठी राज्यस्तरीय अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पीक स्पर्धा ...

स्टार हॉटेल अन् अनेक अश्लील व्हिडिओ… नाशकात अधिकारी आणि मंत्री अडकले हनी ट्रॅपमध्ये, बड्या नेत्याचा खुलासा

नाशिक : नाशिक शहरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये राज्यातील ७२ हून अधिक वरिष्ठ अधिकारी, माजी आणि विद्यमान मंत्री हनी ट्रॅप प्रकरणात ...

Central Railway News: मध्य रेल्वेच्या ४ गाड्यांच्या संरचनेत बदल

Central Railway News: मध्य रेल्वेने प्रवाशांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, मध्य रेल्वेच्या ४ गाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. ट्रेन ...

मराठी शिकल्यानंतरच येथून निघेल ; जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदांचा संकल्प

जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे मुंबईत चातुर्मास मुक्कामासाठी दाखल झाले आहेत. राज्यात सुरु असलेल्या हिंदी-मराठी वादावर त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुंबईत राहून ते ...

राज ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल, डीजीपींनी घेतली दखल; काय आहे कारण ?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध भडकाऊ भाषण केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. ५ जुलैला राज ठाकरे यांनी एनएससीआय ...

Gulabrao Patil : उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले ‘हा जिल्ह्याचा बहुमान’

जळगाव : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यातून कोणीतरी राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त होत आहे. हा जळगाव जिल्ह्याचा बहुमान आहे. जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी त्यांचे ...

Ujjwal Nikam : राज्यसभेत पोहोचले उज्ज्वल निकम, फडणवीस यांनी व्यक्त केला आनंद

Ujjwal Nikam : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल देवराव निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार मीना कुमारी जैन आणि सामाजिक कार्यकर्त्या ...