महाराष्ट्र

सोन्या चांदीच्या दरात पुन्हा उसळी; आजचे विक्रमी भाव काय जाणून घ्या…!

सोने चांदीच्या दरात कधी घसरण तर कधी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. लग्नसराई सुरू ...

कबूतरांच्या देवाणघेवाणीतून झालेला वाद टोकाला; साक्रीत मित्राकडून मित्राची निर्घृण हत्या…!

धुळ्याच्या साक्री शहरात मैत्रीला काळिमा फासणारी एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली असून मित्रानेच आपल्या मित्राची धारदार शस्त्राने हत्या केल्याने परिसरात ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगांव जिल्हा अध्यक्षपदी कल्पिता पाटील यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी कल्पिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्ह्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश ...

नशिराबाद-भुसावळ रस्त्यावर महसूल विभागाची धडक कारवाई; तीन डंपर जप्त…!

जळगाव जिल्ह्यातल्या नशिराबाद ते भुसावळ रोडवर असलेल्या टोलनाका परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल प्रशासनाने धडक कारवाई केली आहे या कारवाईत एकूण तीन ...

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नगाव परिसरात सिमेंट टँकरला भीषण आग; महामार्गावरील वाहतूक ठप्प….!

धुळे शहरापासून जवळ असलेल्या नगाव परिसरात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अचानक एका सिमेंट टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीमध्ये टँकर पूर्णतः ...

नगरदेवळ्यात मध्यरात्री पीएसआयचे घर जाळण्याचा प्रयत्न; CCTV मध्ये थरारक दृश्य कैद…!

नगरदेवळा येथील राऊळ गल्लीत एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक देवेंद्र उमेश राऊळ यांच्या ...

अखंड भारताचा संकल्प मजबूत करा, आता खूप पुढे गेलो, देशविभाजनाची भीती नाही : सरसंघचालक

मुंबई : इथे राहून ५०० वर्षे सत्ता गाजविणारे सुल्तान, बादशहा आणि २०० वर्षे राज्य करणारे इंग्रज या देशाचे तुकडे करू शकले नसताना आता देशविरोधी ...

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! राज्यात एसटी सेवा ठप्प होण्याची शक्यता; प्रलंबित मागण्यांसाठी MSRTC कर्मचारी आक्रमक…!

राज्यातील एसटी प्रवाशांसाठी पुढील काही दिवस चिंतेचे ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील (MSRTC) कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून, तीन ...

रेल्वे प्रकल्पांमुळे बाधित शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वाचे निर्देश…!

जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होत असून त्यातून निर्माण झालेल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडली. जिल्ह्यातील ...

अजितदादांच्या निधनानंतर सुनील तटकरेंचा पहिला मोठा निर्णय, कार्यकर्त्यांना थेट आदेश

अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अजितदादांच्या विमान अपघाताच्या बातमीने केवळ राजकीय वर्तुळच नव्हे तर सामान्य जनतेलाही मोठा धक्का बसला ...