महाराष्ट्र
आंदोलन मनोज जरांगेंचं, फायदा होणार ‘या’ नेत्यांना..
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई रोखण्यासाठी निघालेल्या मनोज जरांगे यांच्या लढाईला मोठं यश मिळाले असून, त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे राज्यभरात ...
मराठा आंदोलन संपले; मात्र ज्यांनी पोलिसांना मारहाण केली… वाचा काय म्हणालेय फडणवीस ?
मराठा आरक्षणासाठी राज्यात होत असलेले आंदोलन आता थांबले आहे. राज्य सरकारने मनोज जरंगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहे. याबाबत अध्यादेश जारी केला ...
प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सने अचानक घेतला पेट ; नाशिकमधील थरारक घटना
नाशिक । मागील काही काळापासून खासगी बसेसला होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. यात अनेकांना जीवावर मुकावे लागले आहे. यातच आता नाशिकमधून अपघाताची एक ...
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही : राज ठाकरे
नवी मुंबई: आज नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या संमेलनासाठी उपस्थिती लावली आहे. आजपासून ...
ओबीसी समाज देखील मतदान करतो हे ‘सरकारने’ विसरु नये, काय म्हणाले छगन भुजबळ
मुंबई: मराठा आरक्षणासंबंधात अधिसूचना निघाल्यामुळे मंत्री छगन भुजबळ हे सरकारवर नाराज आहेत. ओबीसींमध्ये घबराट निर्माण झाली आहे. आमचं आरक्षण संपलं अशी भावना ओबीसी समाजामध्ये ...
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एक जागीच ठार
मालेगाव: २७ जानेवारी समृद्धी महामार्गावर २६ जानेवारी रोजी १०.३० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी ...
ठरलं तर…! संजय गरुड भाजपमध्ये जाणार
जामनेर (शेंदुर्णी): तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे मोठे नेते मानले जाणारे संजयदादा गरूड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला असून मंगळवारी ते ना. ...
सगळ्या मागण्या मान्य झाल्यात तर मग आरक्षण कधी मिळणार ? काय म्हणाले राज ठाकरे
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांना अभिनंदन करुन, आरक्षण कधी मिळणार? असा खोचक प्रश्न विचारला आहे.मनोज ...
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्याकडे जाण्यासाठी आता ‘ही’ रेल्वे झाली सुरु
तुम्हीपण जर भुसावळ ते पुणे प्रवासकरत असाल तर ही खुशखबर आहे तुमच्यासाठी, रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अमरावती- सातारा दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे ...
सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र, सरकारच्या अध्यादेशात नेमकं काय? सोप्प्या भाषेत समजून घ्या..
मुंबई । अखेर मनोज जरांगे यांनी ‘मराठा आरक्षणा’ची लढाई जिंकली आहे. मनोज जरांगे पाटील यांचा लढा यशस्वी झाला असून सरकारने नोंदी सापडलेल्या सग्यासोयऱ्यांना कुणबी ...














