महाराष्ट्र
महाराष्ट्रात थंडीचा कडाका पुन्हा वाढणार; हवामान खात्याने दिला इशारा
तरुण भारत लाईव्ह । २२ फेब्रुवारी २०२३। राज्यातील अनेक ठिकाणी फेब्रुवारीमध्येच उन्हाचा पारा वाढला असून दुपारी उन्हाचा चटका तर रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका ...
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, आणखी मिळणार 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’
मुंबई : गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 1 कोटी 63 लाख ...
संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपावर फडणवीस म्हणाले, त्यांना..
मुंबई : खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ ...
अपर पोलीस महासंचालकांचा मोठा निर्णय, आता वयोवृद्ध कैद्यांना…
मुंबई : महाराष्ट्रातील कारागृहातील कैद्यांच्या दृष्टीकोणातून अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक यांनी मोठा निर्णय घेतला असून, आता या निर्णयामुळे ...
बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये बोर्डाने प्रश्नाऐवजी छापलं उत्तर, विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ, आता काय होणार?
HSC Exam : राज्यात आजपासून महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी बोर्डाचा भोंगळ कारभार दिसून आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची ...
श्रीकांत शिंदेकडून संजय राऊतांच्या जीविताला धोका; उपमुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
तरुण भारत लाईव्ह न्युज l २१ फेब्रुवारी २०२३ l शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जीविताला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कडून धोका असल्याचे ...
आता शिंदे गट नव्हे ‘शिवसेना’ म्हणायचं, शिंदे गटाचं पत्रक जाहीर
मुंबई : निवडणूक आयोगाने नुकतंच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं. निवडणुक आयोगाच्या निर्णयानुसार पक्षाचे नाव व चिन्ह शिंदेंना मिळाले. ...
बारावीच्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल
पनवेल : पनवेलमधून एक धक्कादाक घटना समोर आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यानं परीक्षा सुरू होण्यापुर्वी जीवन संपविल्याची घटना घडली आहे. वंश नवनाथ म्हात्रे वय १७ ...
मोठी बातमी : विधानसभेपाठोपाठ संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालय शिंदे गटाकडे
तरुण भारत लाईव्ह अपडेट : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. काही वेळापूर्वीच या सुनावणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच ...
ईश्वर सांगोलकरचा ऊसतोडीचा विक्रम, १२ तासात तोडला १७ टन ३०० किलो ऊस
सांगली : जत तालुक्यातील खैराव येथे ऊसतोड मजुर ईश्वर सांगोलकर यांनी तळपत्या उन्हात १२ तासांत तब्बल १७ टन ३०० किलो ऊस तोडण्याचा विक्रम केला आहे. ...















