महाराष्ट्र
खारघर दुर्घटना : राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
नवी मुंबई : खारघर येथे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्या दरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा ...
गौतम अदाणी आणि शरद पवार यांची ‘सिल्वर ओक’वर बंद दाराआड दोन तास चर्चा
मुंबई : अदाणी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक बंगल्यावर भेट घेतली. या दोघांमध्ये बंद ...
पाचोर्याच्या सभेआधीच गुलाबराव पाटील – संजय राऊतांमध्ये जुंपली
जळगाव : माजी आमदार स्वर्गीय आर.ओ.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरणाच्या निमित्ताने येत्या २३ एप्रिलला उद्धव ठाकरे पाचोरा येथे येत आहेत. यावेळी पाचोरा येथे त्यांची ...
खारघर दुर्घटना : पोस्ट मॉर्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर
नवी मुंबई : खारघर येथे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्या दरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा ...
RTE 2023: शाळा प्रवेश घेण्यासाठी वाढीव वेळ मिळणार, शिक्षण संचालकांच्या पालकांना सूचना
तरुण भारत लाईव्ह न्यूज : आरटीई २५ टक्के प्रवेशप्रक्रियेद्वारे खासगी इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांना शाळा प्रवेश घेण्यासाठी वाढीव वेळ दिला जाणार आहे. प्राथमिक ...
गुलाबराव पाटलांनी अजित पवारांसह भाजपाला काढला चिमटा, म्हणाले…
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ४० आमदारांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडतील, या चर्चेने गेल्या दोन दिवसांपासून संपुर्ण राज्याचे वातावरण ढवळून निघाले. मात्र, त्यानंतर ...
एमएचटी-सीईटी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, कधी पर्यंत?
MHT CET Exam २०२३ : राज्यभरातील एमएचटी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. बारावीनंतर अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व बी. एस्सी. (कृषी) या ...
अजित पवार – संजय राऊतांमध्ये संघर्ष; राऊत म्हणाले, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नाराजीनाट्याला खुद्द त्यांनीच पुर्णविराम दिला. आमची वकिली कुणीही करायची गरज नाही. जे ...
खारघर दुर्घटना : राज्य सरकारने घेतला मोठा निर्यण
नवी मुंबई : खारघर येथे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्या दरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा ...
सोशल मीडिया पोस्टमुळे होऊ शकतो गुन्हा दाखल?
तरुण भारत लाईव्ह न्यूज : सोशल मीडिया वर अनेकदा असे मेसेज येत राहतात, जे दोन समाजात तेढ निर्माण करतात. असे प्रकार टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ...













