महाराष्ट्र
अण्णा हजारेंची १ मे रोजी हत्या करणार; धमकीनं खळबळ; वाचा सविस्तर
अहमदनगर | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची १ मे रोजी हत्या करणार अशी धमकी एका व्यक्तीने दिली आहे. उघडपणे दिलेल्या या धमकीने राज्यात खळबळ ...
विद्यापीठ स्तरावर असलेली ही पद्धत शालेय शिक्षणातही लागू होणार!
मुंबई : शालेय शिक्षण क्षेत्रात लवकरच नवीन पद्धत लागू होणार आहे. विद्यापीठ परीक्षांमध्ये ही पद्धत आधीपासून लागू आहे. विशेष म्हणजे, आता शालेय शिक्षणातदेखील ही ...
..तर बस चालक-वाहकांवर होणार कारवाई, शासनाने काढले परिपत्रक, वाचा सविस्तर
bus : एसटी बसमध्ये प्रवास करत असताना अनेक बस चालक आणि वाहक अस्वच्छ गणवेश घातल्याचे आपल्याला दिसले असेलच. मात्र आता एसटी बसमध्ये कर्तव्यावर रुजू ...
‘या’ वयावरील नागरिकांनी मास्क लावावा, आयुक्तांचे निर्देश
मुंबई : देशातील विविध राज्यांमध्ये कोविड-१९ विषाणू संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून मुंबईतही मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ...
पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग होणार?
तरुण भारत लाईव्ह । १२ एप्रिल २०२३। गेल्या अनेक महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहे. मागील काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे ...
गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना GPS डिव्हाईस बसविणे अनिवार्य
तरुण भारत लाईव्ह । १२ एप्रिल २०२३। राज्यात गौण खनिजांचे उत्खनन व वाहतूकीचे सनियंत्रण व देखरेख करण्यासाठी महाखनिज ही संगणक प्रणाली तयार करण्यात आली ...
यंदा पाऊस सरासरीइतकाच, हवामान खात्याचा दिलासा
तरुण भारत लाईव्ह । १२ एप्रिल २०२३। यंदा मान्सूनच्या मोसमात सरासरी इतका म्हणजे ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने जाहीर केला. ...
उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यावरुन शरद पवारांचे मोठं विधान, म्हणाले…
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी प्रकरणावरून घेतलेल्या भूमिकेवर महाविकास आघाडीमध्ये तीव्र मतभेद समोर आले होते. काँग्रेसने शरद पवार यांचे मत वैयक्तिक ...
चंद्रकांत पाटलांचा वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले, वाचा कोण काय म्हणाले…
मुंबई : बाबरी पाडण्यामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी यांचा सहभाग होता, शिवसेनेचा एकही कार्यकर्ता नव्हता असे वक्तव्य भाजपाचे मंत्री चंद्रकांत ...
नुकसानग्रस्त शेतकर्यांना एकनाथ शिंदेचा मोठा दिलासा
नाशिक : जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे या गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...















