देश-विदेश
शिवरायांनंतर ‘श्रीमंत योगी’ ही उपमा रतन टाटांना तंतोतंत जुळते : राज ठाकरे
मुंबई : रतन टाटांबद्दल विचार करताना, ‘श्रीमंत योगी’ ही उपमा तंतोतंत पटते, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रसिद्ध उद्योगपती ...
Ratan Tata : रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा
मुंबई : जगातील मोठे उद्योगपती तथा दानशुर व्यक्तिमत्व असलेले टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते ८६ ...
Ratan Tata: रतन टाटांचं निधन; दानशूर उद्योगपती हरपला
मुंबई : अनेक दशके उद्योग क्षेत्रात कार्यरत असतानाही समाजसेवेची भावना ओतप्रेत अंगी भिनलेले ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे ...
शेअर बाजारातील घसरणीला चीन सरकारचा निर्णय कारणीभूत? चिनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विदेशी गुंतवणूकदारांचा यू-टर्न.
गेल्या काही वर्षांत चीनची अर्थव्यवस्था बुडत असल्याने उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांनी भारतावर विश्वास व्यक्त केला होता. कोविडनंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे परदेशी गुंतवणूकदारांचा चिनी बाजारावरील ...
Ratan Tata । रतन टाटा यांची तब्बेत बिघडली ? वाचा काय आहे सत्य
Ratan Tata । टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना मध्यरात्री 12.30-1 च्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळी ...
सुरवातीच्या एका तासात गुंतवणूकदारांचे 10.50 लाख कोटी रुपये हवेत! बाजाराच्या घसरणीचे कारण काय?
STOCK MARKET CRASH: आठवड्यातील पहिल्याच ट्रेडिंग सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांच्या घसरणीमुळे, काही मिनिटांतच गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजार ...
भोपाळमधील कारखान्यातून १,८१४ कोटींचे ‘एमडी’ जप्त, ‘एटीएस’ ची मोठी कारवाई
मध्य प्रदेश : भोपाळ येथील कारखान्यातून अधिकाऱ्यांनी एमडी नावाचा मादकपदार्थ आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केला. याचे मूल्य १,८१४ कोटी रुपये आहे. या ...
PM Kisan Yojana । खुशखबर ! शेतकऱ्यांना दसरा, दिवाळीची भेट
जळगाव । जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना ऐन सणासुदीत पीएम किसान सन्मान योजनेचा १८ वा हप्ता मिळणार आहे. जिल्ह्यात सव्वा चार लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान ...
देशातील सर्वांत मोठी चकमक, छत्तीसगडमध्ये ३६ नक्षल्यांचा खात्मा
छत्तीसगडमधील बस्तर येथे शुक्रवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी एका चकमकीत ३६ नक्षलवाद्यांना टिपले. यासोबतच २०२४ या वर्षात आतापर्यंत मारल्या गेलेल्या नक्षल्यांची संख्या १७१ वर पोहोचली ...















