देश-विदेश
India-Pakistan Trade : थेट नाही पण पाकिस्तान अजूनही ‘या’ मार्गाने भारतातून हजारो कोटी रुपयांच्या वस्तू करतो आयात
India-Pakistan Trade : २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर आणि जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द झाल्यानंतर, दोन्ही देशांमधील थेट व्यापार जवळजवळ बंद झाला होता आणि भारताने पाकिस्तानमधून ...
Indus Water Treaty : पाकिस्तानला जाणारे सिंधूचे पाणी रोखणार, उच्चस्तरीय बैठकीत निर्णय
Indus Water Treaty : पाकिस्तानला सिंधू नदीचे एक थेंबही पाणी मिळू नये म्हणून केंद्र सरकारने तीन टप्प्याच्या महत्वपूर्ण कृती कार्यक्रमाची आज घोषणा केली. यात ...
आरबीआयचा दणका, रद्द केला परवाना, तुमचे तर खाते नाही ना ‘या’ बँकेत?
RBI Bank License : देशाच्या बँकिंग नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. आता ही बँक बँकिंग सुविधा देऊ शकणार ...
आता एक थेंबही पाणी पाकिस्तानला जाणार नाही; शहा-पाटील यांचा बैठकीनंतर निर्णय
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदा मंत्री सीआर पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे. सीआर पाटील म्हणाले ...
Indus Water Treaty : जलकोंडीने पाकिस्तानची होणार उपासमार, पंतप्रधान पंडित नेहरूंनी केली होती सिंधू जल करारावर स्वाक्षरी
Indus Water Treaty : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलताना भारत आणि पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या सिंधू जल कराराला स्थगिती दिली. या निर्णयाचा पाकिस्तानला ...
Medha Patkar : मेधा पाटकर यांना अटक, काय आहे प्रकरण?
Medha Patkar : नर्मदा बचाव आंदोलनात सक्रिय असलेल्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना मानहानीच्या प्रकरणात दक्षिण पूर्व दिल्लीतून अटक करण्यात ...
Pahalgam Terror Attack : भारत करणार पाकिस्तानचे तुकडे? वाचा काय काय घडतंय?
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तराची कारवाई सुरु केली आहे. खोऱ्यातील हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली जात असून, सीमेपलीकडून ...
ISRO Spy Satellite : इस्रोचा ‘स्पाय सॅटेलाईट’ ठेवणार पाकिस्तानच्या हालचालींवर नजर
ISRO Spy Satellite : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी आणि सातत्याने नजर ठेवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) एका ...
Pahalgam Terror Attack : पंतप्रधान मोदींचा निर्णय योग्यच, आणखी काय म्हणाले ना. गुलाबराव पाटील?
जळगाव : पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशातील दौरे रद्द केले आणि तातडीने भारतात दाखल झाले. त्यांनी आक्रमक पवित्र घेत पहिल्यांदा ...
Pahalgam Terror Attack : अटारी सीमेवर गर्दी, परतू लागले पाकिस्तानी
अटारी : पहलगाम घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध ५ कडक पावले उचलली आहेत. ज्यात अटारी सीमा बंद करणे आणि पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश ...