देश-विदेश
दहशतवाद्यांविरुद्ध लढाई सुरूच राहील, अजित पवार स्पष्टच बोलले
Ajit Pawar : भारताने आता दहशतवादाविरुद्ध पूर्णपणे कठोर भूमिका घेतली आहे. अर्थात ‘ऑपरेशन सिंदूर’ने हे सिद्ध केले आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची ...
Operation Sindoor : अर्रर्र! ही कशी नामुष्की, नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानने लढवली अशी शक्कल
Operation Sindoor: काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २६ जण ठार झाले होते. या हल्ल्यात ...
रणवीरने मागितली पाकड्यांची माफी, पोस्ट पाहताच नेटकरी चांगलेच भडकले, म्हणाले, याला…
YouTuber Ranveer Allahabadia: युट्यूबर रणवीर अलाहबादिया हा नेहमी कोणत्या तरी कारणांवरून चर्चेत असतो. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये आईवडिलांबद्दल अश्लील प्रश्न विचारल्यानंतर रणवीर अलाहबादिया ...
India Pakistan ceasefire: मोठी बातमी! भारत- पाकिस्तानात युद्धविराम, ट्रम्प यांनी केले जाहीर
India Pakistan ceasefire: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. या दहशतवादी हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारताकडून पाकिस्तनात एअर स्ट्राईक करण्यात आली होती. ही ...
MS Dhoni: लढण्यासाठी महेंद्रसिंग धोनी जाणार सीमेवर? कारण…
MS Dhoni: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांची यमसदनी रवानगी केली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतावर हल्ला केला.परिणामी, ...
मोदींचे नाव घेण्याची तुमची हिंमत नाही; खासदाराकडून पाकिस्तानला घरचा आहेर
Ul-Rahman on Shahbaz Sharif: भारतीय लष्कराने पाकिस्तानवर जबरदस्त क्षेपणास्त्र तसेच हवाई हल्ले करीत त्या देशातील नागरिकांची पळता भुई थोडी केली आहे. एकीकडे भारतीय सेनादल ...
Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ‘या’ प्रमुख दहशतवाद्यांना पाठवले यमसदनी, वाचा यादी…
Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लास्करने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि pok मधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. ...
Indo-Pak tension: भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे जगातील महासत्ता चिंतेत, दोन्ही देशांना केले ‘हे’ आवाहन
Indo-Pak tension: काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २६ जण ठार झाले होते. या हल्ल्यात ...
पाकिस्तानचा फुसका बार, भारतावर डागलेल्या मिसाईलची खरी स्थिती काय? पाहा व्हिडिओ
भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीची सर्वांनाच जाणीव आहे. ही तणावपूर्ण परिस्थिती कशी निर्माण झाली हे तुम्हाला माहित असलेच. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ...















