देश-विदेश

Shreya Yadav : आयएएस होण्याचं स्वप्नं भंगलं, पुराने घेतला तीन विद्यार्थ्यांचा बळी

दिल्लीतील राव आयएएस कोचिंग सेंटरमध्ये पावसाने पाणी भरल्याने तीन विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला. पोलिसांनी कोचिंग मालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. दिल्लीत २७ ...

’15 ऑगस्ट दूर नाही, जगभर तिरंगा फडकवण्याची संधी’; जाणून घ्या मन की बात मध्ये काय म्हणाले PM मोदी

By team

पंतप्रधान मोदींनी आज मन की बात कार्यक्रमाच्या ११२ व्या भागात संबोधित केले. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमाला संबोधित केले. या कार्यक्रमात त्यांनी ...

Piyush Goyal : अमित शहांवर खोटे आरोप, शरद पवारांनी माफी मागावी

अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याबद्दल शरद पवारांनी देशाची माफी मागावी. ममता बॅनर्जी आणि NITI आयोगाच्या बैठकीबाबत पीयूष गोयल म्हणाले की, ममता बॅनर्जी आणि ...

भारत–अमेरिकेदरम्यान प्राचीन वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी ‘सांस्कृतिक संपत्ती करारावर’ स्वाक्षऱ्या

By team

नवी दिल्ली : भारतातून अमेरिकेत होणाऱ्या प्राचीन वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान ‘सांस्कृतिक संपत्ती करार’ करण्यात आला आहे. देशाची राजधानी नवी दिल्ली येथील भारत ...

JNPT मध्ये पहिली कृषी-निर्यात सुविधा

By team

पनवेल : भारताची कृषी-निर्यात आणि आयातविषयक क्षमता यांमध्ये अधिक वाढ करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण कार्य हाती घेत केंद्रीय बंदरे, नौवहन तसेच जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ...

आता घराबाहेर गाडी काढताच तुमच्या बँक खात्यातून कापला जाणार टोल; गडकरींची माहिती

By team

“आपल्या बँक खात्यातून पैसे कापले जातील आणि आपण जेवढे अंतर कापाल, त्यानुसार पैसे घेतले जातील. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींचीही बचत होईल.” केंद्रीय रस्ते ...

UP सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानंतरही कावड मार्गावर नेमप्लेट लावण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

By team

नवी दिल्ली : कावड मार्गावरील दुकानदारांवर मालकाच्या नावाची पाटी लावण्याच्या राज्य सरकारांच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रतिज्ञापत्रानंतरही सर्वोच्च ...

भारताच्या या राज्यात बांधणार जगातील सर्वात उंच बोगदा, लष्कराला मोठा फायदा, जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये

By team

भारताने शिंकुन ला टनेल प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. पूर्ण झाल्यानंतर हा बोगदा जगातील सर्वात उंच बोगदा बनेल. भारतीय लष्करालाही याचा मोठा फायदा होणार ...

विरोधकांच्या अग्निवीर योजनेवरील आरोपांना सडेतोड उत्तर; अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदिंनी सोडले मौन, म्हणाले…

By team

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाली. त्यांनी कारगिल युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी त्यांनी पाकिस्तानला दहशतवाद्याला प्रोत्साहन देण्यावरुन ...

“बेकायदेशीर घुसखोरांमुळे झारखंड मध्ये मुस्लीमांची संख्या १२३ टक्क्यांनी वाढली”: खासदार निशिकांत दुबे यांची NRC लागू करण्याची मागणी

By team

झारखंड :  संथाल विभागात बांगलादेशी आणि बंगाली मुस्लिमांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. झारखंडमधील गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हा मुद्दा आता संसदेत ...