देश-विदेश
आता पाकिस्तानने गाढवांसोबत भिकाऱ्यांचीही सुरू केली निर्यात.
इस्लामाबाद : भीक मागण्यासाठी परदेशात जाणाऱ्या भिकाऱ्यांमुळे हैराण झालेल्या पाकिस्तान सरकारने २ हजारांहून अधिक भिकाऱ्यांचे पासपोर्ट निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे भिकारी पासपोर्ट ...
कर्नाटक पोलिसांनी विश्वविजेत्या विराट कोहलीवर केली मोठी कारवाई;’हे’आहे कारण
बेंगळुरू : रात्री उशिरापर्यंत पब चालू ठेवल्यामुळे कर्नाटकच्या बेंगळुरू पोलिसांनी रविवार, दि. ७ जुलै २०२४ कारवाई केली. पोलिसांनी कारवाई करत शहरातील अनेक पबच्या व्यवस्थापनाविरुद्ध ...
महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाने केला कहर
जूनमध्ये विश्रांती घेतल्यानंतर जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात पावसाने धुवाधार बरसात सुरू केली आहे. आसाम, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कहर केला असून मुंबईसह महाराष्ट्रात ...
आझम खानच्या ‘रिसॉर्ट’वर योगी सरकारची कारवाई; बुलडोझरने अलिशान रिसॉर्ट केले जमीनदोस्त
लखनौ : उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या बेकायदेशीर संपत्तीवर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. आझम खान यांच्या ‘हमसफर रिसॉर्ट’वर ...
बांगलादेशची दहशतवादी संघटना पश्चिम बंगालमध्ये सक्रिय? ३ दहशतवाद्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
कोलकाता : बांगलादेशची दहशतवादी संघटना ‘अन्सार-अल-इस्लाम’ पश्चिम बंगालमध्ये सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या परदेशी दहशतवादी संघटनेने येथे ‘शहीद मॉड्यूल’ तयार केले ...
सुख-दुःखाचा साथीदार रशिया… मॉस्कोमध्ये भारतीयांना काय म्हणाले पंतप्रधान ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियातील मॉस्को येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय समुदायाच्या प्रेम आणि आपुलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान म्हणाले ...
डाळ आणि तांदळावर सरकारने दिली खूशखबर, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा !
अर्थसंकल्पापूर्वी सरकारने देशातील जनतेला डाळी आणि तांदळाच्या संदर्भात आनंदाची बातमी दिली आहे. येत्या काही दिवसांत डाळी आणि तांदळाच्या किमतीत दिलासा मिळू शकतो. खरेतर, कृषी ...
Hathras stampede : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी उद्या होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सूरजपाल उर्फ भोले बाबा यांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये १२१ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश महिला होत्या. आता हे ...
हे बालबुद्धी विरोधी पक्षनेत्याला कळत नाही, पियुष गोयल यांचा राहुल गांधींवर घणाघात
नवी दिल्ली : “२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी देशवासीयांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या विजयातून जनतेचा त्यांच्यावरील विश्वास दिसून येतो, ...
Cricket : झिम्बाब्वेनंतर भारत या संघासोबत खेळणार मालिका
टीम इंडिया सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे, जिथे टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दोन सामने झाले असून त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक ...