संमिश्र

जळगावात श्री जैन युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा

जळगाव : शहरात श्री जैन युवा फाउंडेशनचा पदग्रहण सोहळा रविवार (२७ जुलै) रोजी आयोजित करण्यात आला या सोहळ्यात जैन युवा रत्न पुरस्काराने दोघांना सन्मानित ...

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या दहावी (इ.१०वी) व बारावी (इ.१२वी) पुरवणी ...

निमशहरी, ग्रामीण भागांतील तक्रार निवारणासाठी एआयची मिळणार मदत

मुंबई : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (एमआयटीई) डिजिटल समावेशन उपक्रमांतर्गत, कॉमन सर्व्हिस सेंटर्स (सीएससी) आणि एआय सीआरएम व सेल्सफोर्स यांनी ग्रामीण आणि निमशहरी ...

भारत हे केवळ नाव नसून संस्कृतीचे प्रतीक, त्यात बदल नकोच : मोहन भागवत

कोची (केरळ) : भारत हे केवळ एक नाव नाही, तर ते एका संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यामुळे त्यात बदल करू नये किंवा त्याचा अनुवादही करू ...

शहादा तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था, त्वरित दुरुस्तीची प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

शहादा : तालुक्यातील मोहिदा,सोनवद, कहाटूळ आणि जयनगर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून या परिसरात बिटुमिनस व काँक्रीट रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी ग्रामविकास व पंचायतराज ...

श्रावणात ‘ही’ ५ रोपे घरी आणा, लाभेल महादेवाची विशेष कृपा

तुम्ही श्रावण महिन्यात घरात ही झाडे लावली तर तुमचे नशीब बदलेल. यासोबतच आर्थिक स्थितीही मजबूत राहील. घरात ही झाडे लावल्याने भगवान शिव, माता लक्ष्मी, ...

भांडी वाटप ठेकेदाराचा ठेका रद्द करा अन्यथा सामुदायिक आत्मदहन : संघर्ष समितीचा इशारा

सोलापूर : बांधकाम कामगारांना पैसे घेऊन, भांडी वाटप करणारे अक्कलकोट विभागाचे भांडी वाटप ठेकेदाराचा ठेका रद्द करा., अन्यथा गुरुवारी (३१ जुलै ) सहाय्यक कामगार ...

मध्यरात्री दुचाकी चोरी; पोलिसांनी असा लावला छडा, दोघांना अटक

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील शेवरी येथून चोरीला गेलेल्या दुचाकी प्रकरणाचा छडा लावत चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ९० हजार रुपयांचा ...

व्याघ्र संवर्धन चळवळीची पताका घेऊन जळगाव ते पाल जनजागृती रॅलीस प्रारंभ

जळगाव : जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येवर वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव आणि यावल वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीस आज सोमवर (२८ ...

तीनसमाळ : तीन राज्यांच्या संगमावर वसलेले निसर्गदत्त गाव

नंदुरबारः सातपुड्याच्या कुशीत वसलेले आणि ‘नंदनवन’ म्हणून प्रसिद्ध असलेले तीनसमाळ सध्या पर्यटकांच्या गर्दीने गजबजून लागले आहे. तीन राज्यांच्या सीमेवर असलेले हे निसर्गरम्य गाव. पर्यटक ...