संमिश्र

भारताने मोडून काढली पाकिस्तानची दहशत ; ‘ऑपरेशन सिंदूर’मधून काय काय मिळालं?

Operation Sindoor : भारतीय लष्करांनी ‘ऑपरेशन सिंदूर’तून पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर योग्य उत्तर दिले आणि हे स्पष्ट केले की, आता भारत दहशतवादी हल्ले हलक्यात घेणार ...

रसलपूर येथे कत्तलखान्यावर छापा, चौघे पोलिसांच्या जाळ्यात, रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेची कारवाई

Raver News : तालुक्यातील रसलपूर येथे पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत गोवंश कत्तलखाना उद्ध्वस्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून चौघांना ताब्यात ...

India–Pakistan War: भारत-पाक युद्धात अमेरिका सहभागी होणार नाही; उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स

India–Pakistan War: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान अमेरिका युद्धापासून दूर राहणार असून आम्ही अशा युद्धात सहभागी होणार नाही मूलभूतपणे हे आमचे काम नाही. अमेरिका ...

India–Pakistan War : भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त

India–Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती आहे. दरम्यान, एक खूप मोठी बातमी समोर आली. भारतीय लष्कराने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ...

Water Strike : बुडाला लागलेली आग विझवण्यासाठी भारताचा पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक’, चिनाब नदीवरील सलाल धरणाचे दरवाजे उघडले

Water Strike : भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीमध्ये, भारताने आता जलआघाडीवरही कठोर भूमिका स्वीकारली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल ...

India – Pakistan War : भारताचे लाहोर-सियालकोट-कराची आणि इस्लामाबादमध्ये हवाई हल्ले

India – Pakistan War : पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट आणि जैसलमेरसह अनेक भारतीय शहरांवर क्षेपणास्त्रे आणि ...

जुन्या आरक्षणानुसारच होणार निवडणूक, न्यायालयाच्या निर्देशाने स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असत्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. दोन दिवसांपूवीच सर्वोच्च न्यायालयाकडून आगामी चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ...

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ‘या’ देशाने समुद्रात क्षेपणास्त्रे डागली

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणाव वाढला होता. अशातच भारताने ७ एप्रिल रोजी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवरही हल्ला केला. यानंतर उत्तर कोरियाने गुरुवारी ...

दुटप्पी पाकिस्तानला ‘जागतिक’ बत्ती

दक्षिण आशियातील भूराजनीती (जिओ-पॉलिटिक्स) जगाच्या इतर भागांपेक्षा वेगळी आहे. ती गुंतागुंतीची तर आहेच, शिवाय दहशतवादाचा प्रादुर्भाव या भागात अधिक आहे. एकीकडे जागतिक स्तरावर अनेक ...

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरसाठी कोणी निवडले टार्गेट ? ज्यामुळे लष्कराला करता आली मोठी कारवाई

Operation Sindoor: काश्मिरातील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर दहतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एकूण २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. ...