राजकारण

उबाठा गटाला मराठी माणसाचं मतदान नाही, विधानसभेसाठी राज ठाकरेंनी केली २००-२५० जागा लढण्याची पहिली गर्जना,

By team

राज्यातील सर्वच जागांवर तयारी करण्याचे मनसे अध्यक्षांचे पदाधिकारी नेत्यांना आदेश. राज्यातील सर्वच जागांवर तयारी करण्याचे मनसे अध्यक्षांचे पदाधिकारी नेत्यांना आदेश   राज्यातील आगामी विधानसभा ...

NEET Exam : ‘या’ विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा

By team

आज सुप्रीम कोर्टात NEET संदर्भात दुसऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने म्हटले आहे की, ग्रेस गुणांसह विद्यार्थ्यांसाठी NEET परीक्षा पुन्हा घेण्यात यावी. एनटीएने पुढे ...

‘मी सुट्टी घेतली माफी मागतो, पण आता…’; उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांची माफी का मागितली ?

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी शिवसेना भवनात राज्यभरातील २८८ विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने विधानसभा संपर्क प्रमुखांकडून माहिती ...

अमळनेरात नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांचे जल्लोषात स्वागत

By team

अमळनेर :  जळगाव लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित  खासदार स्मिता वाघ यांचे बुधवार १२ रोजी अमळनेरात आगमन झाले.    खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच स्मिता वाघ या ...

हरियाणा-दिल्ली नंतर महाराष्ट्रातही इंडिया आघाडीत फूट ?

By team

हरियाणा आणि दिल्लीतील पराभवासाठी काँग्रेसला जबाबदार धरत आम आदमी पक्षाने आगामी विधानसभा निवडणुका एकट्याने लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ही युती लोकसभा निवडणुकीपर्यंतच होती, ...

महायुतीत पडणार चौथा वाटा ? ‘राज’कीय संघर्ष अटळ? विधानसभेला मनसेला हव्यात ‘इतक्या’ जागा ?

By team

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी 20 जागांची मागणी केली आहे. यामध्ये मुंबई आणि एमएमआर परिसरातील जागांची संख्या जास्त आहे. राज्याच्या ...

काँग्रेस आणि ठाकरे गटात सर्व काही ठीक तर आहे ना ? नाना पटोले म्हणाले ‘उद्धव यांनी फोन उचलला नाही’

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसला सर्वाधिक १३, ठाकरे गटाला 9 तर शरद पवार गटाला 8 जागा मिळाल्या. या निवडणुकीनंतर महाविकास ...

जळगाव शहर नागरी सुविधांपासून वंचित, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटातर्फे विविध मागण्या

By team

जळगाव : शहरातील, पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, पथदिवे व इतर नागरी सुविधा करण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तर्फे करण्यात आली ...

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस, मराठ्यांनी एकजूट कायम ठेवण्याचे केले आवाहन

By team

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे केले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाकरिता स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. परंतु, मराठा समाजाला ओबीसीअंतर्गत ...

‘२०२२ मध्ये बांबू लावणे गरजेचे होते नाहीतर…’ असं का म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

By team

शेतीपीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. यात मुख्यमंत्र्यांच्या विधानाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या ...