राजकारण
स्वातंत्र्यवीराची मुलगी, 5 वेळा पंतप्रधान असलेल्या शेख हसीना यांना देश का सोडावा लागला ?
बांगलादेशात पुन्हा एकदा सत्तापालट झाला असून, लष्करप्रमुखांनी अंतरिम सरकार स्थापन करून देश चालवण्याचा दावा केला आहे. दुसरीकडे शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन बांगलादेश ...
बांगलादेशातून शेख हसीना भारतात पोहोचल्या, इंधन भरल्यानंतर विमान लंडनला रवाना होण्याची शक्यता
बांगलादेशमध्ये प्रचंड हिंसक निदर्शनं झाल्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना यांनी बांगलादेश सोडला आहे. शेख हसीना यांचे विमान ...
“महाराष्ट्राचं मणिपूर व्हायला शरद पवारांनी…”; राज ठाकरेंची खोचक टीका
मुंबई : महाराष्ट्राचं मणिपूर व्हायला शरद पवारांनी हातभार लावू नये, अशी खोचक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरे सध्या सोलापूर दौऱ्यावर ...
विधानसभा निवडणूक : नाना पटोले यांनी काँग्रेसचे उद्दिष्ट केले स्पष्ट
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उद्दिष्ट सत्ताधारी पक्षाला सत्तेपासून दूर करण्याचा ...
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन ; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
जळगाव : येणाऱ्या काळात उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी अधिकाधिक शिक्षणावर खर्च करायचा असून देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देईल असे प्रतिपादन ...
बांग्लादेशमध्ये परिस्थिती बिघडली; शेख हसीना यांनी दिला राजीनामा, सोडले ढाका
ढाका : बांग्लादेशमध्ये परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका सोडला आहे. हसिना सुरक्षित स्थळी रवाना ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार करणार हे काम…
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका व्हायला अजून अवधी आहे. तारखा अजून जाहीर करायच्या आहेत. मात्र, त्यापूर्वीच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यातील ...
विधानसभा निवडणूक : राज ठाकरे यांनी 2 जागांसाठी उमेदवार केले जाहीर
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) बाळा नांदगावकर यांना मुंबईच्या शिवडी विधानसभेतून तर ...
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य सचिव अमोल भिसे यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारीच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यात प्रदीप पाटील(जळगाव तालुका अध्यक्ष), देवेंद्र ...
ओबीसी-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे संतापले ; म्हणाले..
पुणे । राज्यात सध्या सुरू असलेल्या ओबीसी- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत राज्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज ...















