राजकारण
राजकीय खळबळ! धरणगाव उपशहरप्रमुख रवींद्र जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश
धरणगाव: शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उपशहरप्रमुख रवींद्र जाधव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत ...
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह बॉलिवूड अभिनेत्यांनीही बजावला मतदानाचा हक्क
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवार, २० रोजी ६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 49 संसदीय मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.मतदानाला सकाळी ७ वाजेपासून प्रारंभ झाला ...
राज्यात लोकसभा मतदानाला उत्सहात प्रारंभ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
मुंबई : महाराष्टात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवार, २० मे रोजी मतदानास प्रारंभ झाला आहे. मुंबईत सहा लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक होत आहे. . ...
काँग्रेस भ्रष्टाचाराची जननी, राहुलची भाषा माओवादी: पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल
जमशेदपूर: काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी आहे. काँग्रेस आणि झामुमोच्या नेत्यांना विकासाची पर्वा नाही. त्यांचा संबंध केवळ भ्रष्टाचार आणि खोटे बोलण्याशी आहे. राहुल गांधीची भाषा ...
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवार, 20 मे रोजी मतदान होणात आहे. या टप्प्यात महाराष्ट्रात मुंबईतील 6 लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात ...
योगी आदित्यनाथ यांचा समाजवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल
लोकसभा निवडणुकीसंदर्भात सत्ताधारी पक्ष भाजप आणि विरोधी पक्षांचे नेते जाहीर सभा घेत आहेत. याच क्रमाने, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फुलपूर, प्रयागराज येथे ...
महाराष्ट्रात लोकसभेला आम्ही ४५ पेक्षा अधिक जागा जिंकणार : रावसाहेब दानवे
पंढपुरात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मध्यमप्रतिनिधीसोबत बोलतांना विविध विषयांवर मांडली मत मांडले. सगे सोयऱ्यांना आरक्षण देण्याबाबत अंलबजावणी झाली ...
संविधान बदलता येत नाही, हा तर काँग्रेसचा खोटारडेपणा..’, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा विरोधकांवर हल्लाबोल
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (17 मे) नाशिक लोकसभा मतदारसंघातील सत्ताधारी युतीचे उमेदवार शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी ते म्हणाले की, ...
साहेब आम्हाला तुरुंगात टाका, आम्ही म्हणालो तुमची जागा नरकात: वाचा काय म्हणाले योगी आदित्यनाथ
धुळे: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील धुळे येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, केवळ भाजप आणि त्यांचे ...
विरोधकांवर राज ठाकरेंनी लगावला टोला , ‘पंडित नेहरूंनंतर…’, बाबरी मशिदीबाबतही वक्तव्य
मुंबई : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधत राज ठाकरे म्हणाले की, जे सत्तेत येणार नाहीत त्यांना काय बोलावे. यासोबतच ते म्हणाले की, ...