राजकारण
Jalgaon politicel : एका रात्रीतून पक्ष बदलविणे आपल्या रक्तात नाही : माजी खासदार ए.टी.पाटील
Jalgaon politicel : उमेदवारी दिली नाही म्हणून एका रात्रीतून पक्ष बदलविणे आपल्या रक्तात नाही. मला सुद्धा ठाकरे गटाची ऑफर होती पण आपण ती नाकारली ...
भाजप नेत्या अर्चना पाटील यांचा अजित गटात प्रवेश, धाराशिवमधून तिकीट
महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांची सून आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ...
Politics of Jalgaon : भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त बुथ विजय अभियान
Politics of Jalgaon : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त 3 एप्रिलपासून 6 दिवस बुथ विजय अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक बूथवर 370 मते ...
राहुलने निवड केली वायनाडची, अमेठी-रायबरेलीबाबत गांधी परिवार काय निर्णय घेणार ?
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. 2019 मध्ये राहुल अमेठीमधून निवडणूक हरले, पण वायनाडमधून विजयी ...
Big News : नवनीत रानांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा
अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बोगस ठरवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत राणांना मोठा ...
jalgaon politacal : उन्मेष पाटील यांची राजकीय मुत्सद्देगिरी की राजकीय आत्महत्या…!
चंद्रशेखर जोशी jalgaon politacal : खासदार उन्मेष पाटील यांनी अखेर भाजपतून बाहेर पडत ‘शि…उबाठा’ गटात प्रवेश केला. ही त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी की राजकीय आत्महत्या… ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का, आता ‘या’ नेत्याचा राजीनामा
लोकसभा निवडणूक अगदी जवळ आली असून याचदरम्यान, काँग्रेस पक्षाला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाहीय. यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला. गौरव वल्लभ ...
महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसला मोठा धक्का, संजय निरुपम देऊ शकतात राजीनामा, दिला अल्टिमेटम
महाराष्ट्रात काँग्रेसला एकापाठोपाठ एक मोठा फटका बसत आहे. आता काँग्रेसचे मोठे नेते संजय निरुपम उद्या सकाळी पक्ष सोडू शकतात, अशी बातमी आहे. संजय निरुपम ...
महाराष्ट्रातील या जागेबाबत सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये तणाव? असा मोठा दावा नारायण राणे यांनी केला
भाजपला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, कारण भाजपचा तेथे महत्त्वाचा जनाधार आहे, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाने ...
खासदार उन्मेष पाटलांचा उबाठा गटात प्रवेश
जळगाव : भाजपने तिकीट कापल्यानांतर नाराज झालेले खासदार उन्मेष पाटील यांनी आज बुधवारी उबाठा गटात प्रवेश केला. खासदार पाटील यांच्यासह पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण ...