राजकारण

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

By team

भोपाळ: अयोध्येत नव्याने बांधलेल्या मंदिरातील रामललाची प्राणप्रतिष्ठा ही ऐतिहासिक घटना आहे. राज्यातील हिंदू देवतांशी संबंधित सर्व ठिकाणे पर्यटनस्थळ म्हणून विकसित केली जातील, अशी घोषणा ...

निवडणुकीपूर्वी इंडियाची पहिली विकेट पडली; पुढचा नंबर कुणाचा ?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता यांनी पश्चिम बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला ...

…तर इंडिया आघाडीच्या जागा वाटपावरही होणार परिणाम ?

Maharashtra Politics : राज्यात येत्या काही महिन्यांत लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणूक असल्याने सध्या सर्वत्र निवडणूकांचे वारे वाहत आहेत. सर्वच ...

Manoj Jarange Patil : निवडणूका लढविण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांचे मोठे विधान…

Manoj Jarange Patil : सध्या सर्वत्र निवडणूकांचे वारे वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्ष्ा निवडणूकपूर्व तयारींना लागले आहेत. अशातच मराठा आरक्ष्ाणासाठी मुंबईला आमरण उपोषण करण्यासाठी ...

Lok Sabha elections : महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण

Lok Sabha elections : महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी ...

Jamner Political: जामनेर तालुक्यात राष्ट्रवादीचे माजी झेड .पी. सदस्य भाजपच्या वाटेवर

Jamner Political: राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड हेही भाजपच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे. त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश झाल्याने जामनेर तालुक्यात राष्ट्रवादीची ...

काँग्रेसची नवी पिढी निवडणुकीत उतरणार, तयारीला लागले आहेत हे नेते

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि आरएलडी यांच्यात अंतिम करार झाला आहे, मात्र काँग्रेससोबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. सपा प्रमुख अखिलेश यादव ...

‘जे रामाचे नाही ते कामाचे नाही’, मुख्यमंत्री शिंदेंनी कुणावर साधला निशाणा

By team

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून मुंबईतील दादर परिसरातून वडाळ्यातील राम मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी ...

Prime Minister : अगणित लोकांच्या हृदयात ते आहेत ? पतंप्रधान अस कोणाबद्दल म्हणाले…

Prime Minister : ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक परिदृश्यावर अतुलनीय प्रभाव आहे. त्यांचे नेतृत्त्व, आदर्शांप्रती अखंड समर्पण आणि गरीब ...

राजकीय गोंधळ वाढला; नितीश कुमार राज्यपालांना भेटण्यासाठी पोहोचले !

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राजभवनात पोहोचले आहेत. त्यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. ही बैठक 40 मिनिटे चालली. नितीश कुमार यांच्यासोबत मंत्री विजय ...