राजकारण
“जरांगेंची बदनामी हा ठाकरेंचा प्लान” कुणी केला गौप्यस्फोट?
जरांगेंची बदनामी हा ठाकरेंचा प्लान असल्याचं भाजप आमदार नितेश राणेंनी म्हटलं आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची आज परळ येथील त्यांच्या राहत्या घरासमोर तोडफोड ...
महाराष्ट्र सरकार मराठ्यांना आरक्षण देणार का?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली असून, जरांगे पुन्हा एकदा उपोषणावर बसले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावागावात ...
मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले; काय घडतंय?
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
शिवसेना कुणाची? आमदार अपात्रतेबाबत आज होणार सुनावणी
आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रतेबाबत आज सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने ...
निलेश राणे – रवींद्र चव्हाणांच्या वादात फडणवीस मध्यस्थी करणार
मुंबई : भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून अचानक एक्झिट घेत असल्याची घोषणा दसऱ्याच्या दिवशी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि राणे ...
आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले, बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभं करून घेतलं नाही त्यांच्यासोबत हे आज गेली अशी टीका एकनाथ शिंदे यांनी ...
उद्धव ठाकरेंनी ठाकरे नव्हे तर वाकडे आडनाव लावावं, कुणी सोडले टीकास्त्र
आम्हाला मिंधे म्हणता, तुम्ही अडीच वर्षे काय धंदे केले ते सांगा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर वाकण्यात आयुष्य गेलं, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ठाकरे नव्हे तर ...
हैदराबादेत हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या टी. राजांना तिकीट देताच भडकले ओवैसी
हैदराबाद : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून आता प्रचाराने वेग घेतला आहे. भाजपाने हैदराबादमधून पुन्हा एकदा हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या टी. राजा ...
भाजपचे शरद पवारांना चोख प्रत्युत्तर, म्हणाले “ज्या माणसाने स्वार्थासाठी…”
“शरद पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष राजकारणात आले तेव्हापासून एकाच पक्षात आहेत. त्यांची नाळ भाजपाशी जोडलेली आहे. त्यांनी कधीही पक्ष बदलला नाही, विचार बदलला नाही. ...