राजकारण
मी कधीच सोनिया गांधींसमोर रडलो नाही, नक्की काय म्हणाले अशोक चव्हाण
काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे रडगाणे हे राजकीय वक्तव्य असल्याचे म्हटले आहे. अशोक ...
गिरीश महाजनांनी घेतली उदयनराजेंची बंद दाराआड भेट; बाहेर येवून म्हणाले…
सातारा : ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आज साताऱ्यात येऊन खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतली. दोन्ही भेटीनंतर अनेक राजकीय तर्कवितर्क लढविले जात ...
माफ करा, रागाच्या भरात मी खोटा आरोप केला, माजी काँग्रेस आमदारांचे माफीनामा पत्र
छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी मनेंद्रगडमधील काँग्रेसचे आमदार डॉ विनय जयस्वाल यांनी बड्या नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर पक्षाचा राजीनामा दिला होता. जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ...
Vijay Shivtare : मी उमेदवार नसलो तरी सुनेत्रा पवार निवडून येत नाहीत! विजय शिवतारेंची स्पष्ट भूमिका
मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. त्याबद्दल त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ ...
मविआचा जागावाटपाचा फॉम्यूला ठरला ? आज होणार घोषणा
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत मोठी आघाडी घेतली असतांना दुसरीकडे मविआकडून अजूनही उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही. ...
राहुल गांधींनी अशोक चव्हाणांकडे बोट दाखवलं का? भाजप नेत्याने अटकळांना उत्तर दिले
मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार यांचे नाव न घेता राहुल गांधी म्हणाले, ‘मला ...
Big News : शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार !
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली जाऊ शकते. पहिल्या यादीत १० उमेदवारांची नावं असू शकतात.
सख्ख्या भावाने सोडली अजित पवारांची साथ; वाचा काय म्हणाले…
बारामती : अजित पवार यांनी शरद पवारांविरोधात बंड पुकारल्यानंतर नेमकी कुणाची बाजू घ्यायची ? यावरुन राष्ट्रवादीच्या अनेकांची गोची झाली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी ...
Prakash Ambedak : पण आपल्यालाल लढावं लागणार; मुंबईतील सभेत काय म्हणाले आंबेडकर ?
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारीला मणिपूर येथून सुरु झाली होती. आज या यात्रेचा मुंबईत समारोप झाला. आज रविवारी शिवाजी पार्कवर काँग्रेसची भव्य ...














