राजकारण

अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर नाना पटोलेंचा पलटवार, म्हणाले ‘खोटं बोलत आहेत’

Mahrashtra Politics : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला होता, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी ...

देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना इशारा; म्हणाले…

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निकालानंतर विरोधकांकडून शिंदे-फडणवीसांवर जोरदार टीका करण्यात येत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी ...

मला वाटलं होतं तसंच झालं, असं का म्हणाले अजित पवार?

Maharashtra Politics : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्याचं राजकारण तापलं आहे. महत्त्वाचं म्हणजे शिंदे सरकारला कुठलाही धक्का या निर्णयाने लागला नाही. याचसंदर्भात विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत ...

महाराष्ट्राचा मालक होऊन बसलेत, गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका; कुणी केली संजय राऊतांवर टीका?

Maharashtra Politics : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्याचं राजकारण तापलं आहे. महत्त्वाचं म्हणजे शिंदे सरकारला कुठलाही धक्का या निर्णयाने लागला नाही. याचसंदर्भात विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया ...

आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय कधी?, विधानसभा अध्यक्ष म्हणाले..

Maharashtra Politics : सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे यावर निर्णय कधी? असे ...

नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार ठाकरेंना आहे का? : देवेंद्र फडणवीस

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात नेमका निकाल कधी लागणार आहे, याची जोरदार चर्चा सुरू असताना अखेर ...

सत्यमेव जयते, हा लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय

Maharashtra Politics : आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेला निकाल होता, अखेर सत्याचा विजय झाला अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ...

उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना दिले हे आव्हान

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातून हे सरकार बेकायदेशीर असल्याची टीका आता विरोधकांकडून होत आहे. नैतिकता बाळगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ...

सत्तासंघर्ष : सगळं घडत गेलं.. छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टाचा निकाल आला असून यानुसार शिंदे-फडणवीस सरकार वाचलं आहे. या निकालावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील आपलं ...

निकाल लागल्यानंतरही राऊत म्हणतात सरकार बेकायदेशीर!

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : सर्वोच्च न्यायालयात दिल्ली सरकारच्या निकालाचे वाचन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुरू केले आहे. या निकालानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाचे ...