राजकारण

नितेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात, म्हणाले ‘घर चालविण्यासाठी…”

मुबई : खासदार संजय राऊतांनी माध्मांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. याला भाजपचे आमदार नितेश राणेंनी प्रत्त्युत्तर दिले आहे. संजय राऊत मोठा ...

जितेंद्र आव्हाडांची अण्णा हजारेंवर टीका; वाचा काय म्हणाले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करत असतात. मात्र, यावेळी, आव्हाड यांनी ...

राष्ट्रपती राजवट… फडणवीस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अनेक विषयांवर आपली भुमिका मांडली. 2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवटीची कल्पना शरद पवार यांची ...

पालकमंत्रीपद वाटपात अजित पवारांचा ‘पॉवर प्ले’ यशस्वी; ११ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहिर

मुंबई : पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि अजितदादा गटात सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे. अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर चंद्रकांत ...

जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर; वाचा काय घडलं

नवी दिल्ली : राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही रखडल्या आहेत. मुंबईसह ...

ठाकरे गटाला शिंदेंचा आणखी एक धक्का; आता काय घडलं?

मुंबई : चांदीवली विभागाचे माजी नगरसेवक लीना शुक्ला आणि हरीश शुक्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतला. त्यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या महिला ...

पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ मुळे काय फायदा झाला? वाचा काय म्हणतो अहवाल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवरील कार्यक्रम ‘मन की बात’ या कार्यक्रमाला ९ वर्षे पूर्ण झाली. हा कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू ...

मविआमध्येही जुंपण्याची शक्यता; इथल्या सहा पैकी चार जागा ठाकरेंना हव्या!

मुंबई : पुढच्या वर्षी देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांच्या महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. ...

काँग्रेस कालपासून… काँग्रेसींना मोदींनी सुनावलं, वाचा काय म्हणाले?

मुंबई : नुकतीच बिहारमधील जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यावरुन देशात राजकारण रंगले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ...

Devendra Fadnavis : राहुल गांधींवर जनतेचा विश्वास; लोक… नक्की काय म्हणाले?

मुंबई : राहुल गांधी, इंडिया आघाडी यांच्यावर जनतेचा विश्वास नाही. हे लोक निवडणूक लढविण्यापूर्वीच आपआपसात लढत आहेत. आपली लढाई इंडिया आघाडीशी नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...