राजकारण
…तरी राऊत पळून जातील; संजय शिरसाटांचा राऊतांना पलटवार
मुंबई : “गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून आम्ही शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर घेतोय. आता हे बेईमान लोकं यावर दावा सांगत आहे. मराठी माणसाची ताकद ...
भरपाईसाठी शेतकऱ्यांचा अंत पाहू नका; पालकमंत्र्यांचा गर्भित इशार
जळगाव : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रावेर, यावल, सावदा, चोपडा या परिसरात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी या नुकसानीची माहिती सादर करूनही त्यांना ...
jalgaon news: जिल्ह्यात खासदारकीच्या दोन्ही जागांसाठी स्पर्धा
जळगाव: पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी शासकीय पातळीवर सुरू असतानाच राजकीय क्षेत्रातील अनेकांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली होती. ...
नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर जहाल टीका
मुंबई : ज्या वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढत स्वराज्याचे रक्षण केले. ती वाघनखे आता भारतात परत आणण्याचा मार्ग राज्य सरकारतर्फे मोकळा करण्यात ...
बालबुद्धीवर मी काय बोलणार… आदित्य ठाकरे यांच्यावर कुणी सोडलं टीकास्त्र?
ज्या वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढत स्वराज्याचे रक्षण केले. ती वाघनखे आता भारतात परत आणण्याचा मार्ग राज्य सरकारतर्फे मोकळा करण्यात आला ...
मोठी बातमी: तब्बल २१ दिवस सुरू असेललं ओबीसींचं उपोषण मागे
चंद्रपूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, अशी भूमिका मांडत इतर काही प्रलंबित मागण्यांसाठी चंद्रपुरात मागील २१ दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र ...
सुधीर मुनगंटीवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल, म्हणाले…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी ...
Sandeep Deshpande: पंकजा मुंडे यांनी स्वतःला एकटं समजू नये
तृप्ती देवरूखकर या महिलेला मुलुंडमध्ये घर नाकारलं कारण ती मराठी आहे. म्हणून तसेच आता पंकजा मुंडे याना देखील असा अनुभव आल्याचे ते सांगत आहे. ...
BJP Politics : इथल्या उमेदवारांवर होणार विचारमंथन; ‘या’ दिवशी होणार शिक्कामोर्तब?
राजस्थान विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय नाडी जाणून घेण्यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी जयपूरमध्ये दोन दिवसांच्या बैठकीनंतर दिल्लीत परतले. यावेळी ...
दहशतवादावर पटोलेंनी बोलू नये; चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले थेट आव्हान
मुंबई : कॉंग्रेसच्या काळात दहशतवादी भारतात घुसत होते. कसाबने दहशतवादाची पेरणी कॉंग्रेसच्या काळातच केली व मुंबई बॉम्बस्फोट घडविले. षडयंत्र करणाऱ्या पाकिस्तानच्या घरात घुसून मारण्याची ताकद ...















