राजकारण

शेतकर्‍यांना केंद्राप्रमाणेच वर्षाला ६ हजार रुपये मिळणार; फडणवीसांची घोषणा

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये राज्य सरकारकडून केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करण्यात ...

अर्थसंकल्पात ‘जय शिवाजी’ शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी ३५० कोटींची घोषणा

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या वेळी आजच्या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला सलाम ...

आशा, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात मोठी वाढ, अर्थसंकल्पात घोषणा

मुंबई : राज्यातील आशासेविका आणि अंगणवाडी सेविकांना वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून मोठा दिलासा दिला आहे. आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून वित्तमंत्र्यांनी आशा सेविका आणि ...

अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

मुंबई : तुकोबारायांच्या ओवीचा उल्लेख करत अर्थसंकल्प वाचनाला अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. यंदाचे वैशिष्ट म्हणजे, पहिल्यांदाच आयपॅडमधून अर्थसंकल्प वाचन करण्यात येत आहे. ...

गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादीला डिचवले म्हणाले, नागालँडमध्ये ५० खोके, बिलकुल ओके

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये दिलेल्या पाठिब्यांचे पडसाद आज विधानसभेत उमटले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीला ‘नागालँडमध्ये ५० खोके, बिलकुल ओके’ या शब्दात डिचवल्यामुळे ...

शिल्लक सेनेतील नैराश्य

  अग्रलेख शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव असलेल्याव फुटीनंतर शिल्लक राहिलेल्या शिवसेनेच्या ‘सूक्ष्म’ गटाचे याच नावाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची परवा Depression खेडमध्ये ...

विरोधी पक्षनेत्यांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत हल्लाबोल

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत विरोधी पक्ष नेत्यांवर हल्लाबोल केला . विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे ...

अवकाळी पाऊस : शेतकर्‍यांसाठी अजित पवारांनी केली मोठी मागणी

मुंबई : राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस, गारपिटीने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, ...

‘त्या’ शपथविधीची अजित पवारांना अद्यापही खंत

मुंबई : तुम्ही बंड केले तेव्हा तुमचे लोक पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तुमचे बंड यशस्वी झाले मात्र मला माझ्याच माणसांनी साथ दिली नाही, अशी ...

आधे इथर गए आधे उधर गए, अकेले असरानी.., उद्धव ठाकरेंवर आशिष शेलारांची खोचक टीका!

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी खेड येथे झालेल्या सभेमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गट यांच्यावर तोंडसुख घेतलं. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार ...