राजकारण

पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी होऊ लागला, खरीप शेती थांबू लागली, सिंध-पंजाबमध्ये गोंधळ

नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यात भारताने पाकिस्तानकडे जाणाऱ्या सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी ...

जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ व टाळ्याच्या गजरात स्वागत ; खासदार, आमदार यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव : जिल्ह्यांत ‘शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६’ उपक्रमांतर्गत १ हजार ८६० जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगर परिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ सोमवारी (१६ जून ...

मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या उपस्थतीत उद्या होणारं जल्लोषात शाळा प्रवेशोत्सव

जळगाव : नवीन शैक्षणिक वर्षांला सोमवारी (१६ जून)पासून प्रारंभ होत आहे. याअनुषंगाने राज्य बोर्डच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा व राज्य ...

प्राथमिक शिक्षण विभागातील जनमाहिती अधिकारी माहिती देण्यात अपयशी; माहिती आयुक्तांकडे तक्रार करणार दाखल : राजेंद्र सपकाळे

जळगाव : जिल्हा परिषद, जळगावच्या प्राथमिक शिक्षण विभागातील जनमाहिती अधिकारी व सहाय्यक अधिकारी माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत मागवलेली माहिती वेळेवर आणि पूर्णपणे देत ...

नंदुरबारात डॉ. गावित-रघुवंशी वाद पुन्हा चव्हाट्यावर; गावितांनी केले गंभीर आरोप

नंदुरबार : शिवसेना (शिंदे गट) विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी हे गोरगरिब आदिवासींच्या जमीन हडप करण्याचे पाप करत आहेत. याशिवाय ते नेहमी विकासाच्या योजना ...

प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात समाजवादी पक्षाचं आंदोलन, मनपाच्या प्रवेशद्वारावर चिपकवलं निवेदन

जळगाव : वादळी वाऱ्याने तुटलेल्या वृक्षांमुळे शहरात बरेच रस्ते अरुंद झालेत, तुटलेली वृक्षे त्वरित उचलण्याबाबत मनपातर्फे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यासंदर्भात समाजवादी पक्षातर्फे मनपा ...

Plane Crash In Ahmedabad : विजय रुपाणी यांना लकी नंबर ठरला अनलकी, काय आहे क्र.’१२०६’ ?

Plane Crash In Ahmedabad : गुजरातचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले विजय रुपाणी यांचे गुरुवारी हमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात निधन झाले. ते त्यांच्या मुलीला ...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : जिल्हाधिकारी यांनी घेतली राजकीय पक्षांची बैठक

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सक्रिय झालेले असतांना जिल्हा प्रशासन देखील तयारीला लागले आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने ...

शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय, केली ‘ही ‘ मागणी

जळगाव : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामा करण्यात यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शिवसेना उबाठा च्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना ...

एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळातील अध्यक्षांसह ११ जणांचे सदस्यत्व रद्द

जिल्ह्यातील एरंडोल येथील एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळातील अध्यक्षांसह ११ सभासदांचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे उपाध्यक्ष श्रीकांत काबरा, सचिव श्रीकांत घनश्याम काबरे यांनी पत्रकाद्वारे ...