राजकारण

शहादा तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था, त्वरित दुरुस्तीची प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

शहादा : तालुक्यातील मोहिदा,सोनवद, कहाटूळ आणि जयनगर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून या परिसरात बिटुमिनस व काँक्रीट रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी ग्रामविकास व पंचायतराज ...

कर्मचारी जखमी प्रकरणी ठेकेदारावर कारवाई करा : भाजप – सेनेची मागणी

सावदा : येथील पाणीपुरवठा योजना, मांगलवाडी येथे कार्यरत असलेले दोन ठेकेदारी तत्त्वावरील कर्मचारी हे काम करीत असतांना शॉक लागून गंभीर जखमी झाले होते. या ...

राज्यात ५५०० प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेला लवकरच राबविणार : चंद्रकांत पाटील यांची घोषणा

अमरावती : येत्या काळात लवकरच सुमारे साडेपाच हजार प्राध्यापकांसह विद्यापीठांतील २ हजार ९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही पदे भरण्यात येणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च शिक्षण ...

ना. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून लोहारा ते श्रीक्षेत्र पंढरपूर वारी, पाहा व्हिडिओ

चंद्रकांत पाटील लोहारा प्रतिनिधी : लोहारा कुऱ्हाड गटातील पन्नास वर्षावरील ७६० वारकऱ्यांना पंढरपूर वारी घडत आहे. नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून लोहारा ते श्रीक्षेत्र ...

Jalgaon News : ना. गुलाबराव पाटलांनी राजीनामा द्यावा, शिवसेनेकडून (उबाठा) का होतेय मागणी ?

जळगाव : सांगली जिल्हा परिषदेंतर्गत जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण केले. परंतु या कामाचे देयक न मिळाल्याने निर्माण झालेल्या आर्थिक तणावाला कंटाळून हर्षल पाटील ...

अक्कलकुवा मदरसा प्रकरण : बिग थिंग मिसींग म्हणत किरीट सोमय्या दिल्लीत देणार तपास यंत्रणांना माहिती

नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया शिक्षण संस्थेच्या मदरशात विदेशी नागरिकांचे वास्तव्य व विदेशी फंडचे वादग्रस्त प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणांची अधिक ...

आरोग्य अधिकाऱ्याला बडतर्फ करा, अन्यथा… सर्वपक्षीय शिष्टमंडळाने ठिय्या आंदोलन करीत दिला इशारा

जळगाव : महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय घोलप यांच्याविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. तरी सुद्धा त्यांच्यावर मनपा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने ...

राजकीय लढ्यात ईडीने स्वतःचा वापर का करू द्यावा? सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) चांगलेच फटकारले आहे. ईडीने स्वतःचा वापर राजकीय लढाईत का करू द्यावा, असा प्रश्न उपस्थित करीत राजकीय लढाई तपास ...

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मोठे विधान, तर मी राजीनामा देईल!

मुंबई : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विधानसभेत ऑनलाइन रमी खेळल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मंगळवारी (२२ जुलै) त्यांनी याला उत्तर देत सांगितले की, ...

मुंबई बॉम्बस्फोटांवरील निर्णय अंतिम नाही, उत्सव साजरा करणाऱ्यांनी वाट पहावी: विहिंप

नवी दिल्ली : मुंबईत ११ जुलै २००६ रोजी सात लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले. यात १८९ लोक मृत्युमुखी पडले आणि ८२४ जण जखमी झाले. याप्रकरणी ...