राजकारण

एकत्र येणार नाही ठाकरे बंधू ? जाणून घ्या का होताय चर्चा ?

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट झाली. एकीकडे राज ठाकरे आणि ...

Sharad Pawar : असं होईल कधीही वाटलं नव्हतं…, नेमकं काय म्हणाले शरद पवार ?

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) आज (१० जून) रोजी पक्षाचा स्थापना दिन असून, शरद पवार आणि अजित पवार यांनी आपापल्या गटांसह स्वतंत्रपणे ...

एमआयडीसी परिसरात चारपैकी दोन वीज उपकेंद्रांची जागा निश्चित, आमदार सुरेश भोळे यांनी घेतली बैठक

जळगाव : शहरातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या प्रश्नांसंदर्भात सोमवारी आमदार सुरेश भोळे यांनी बैठक घेत प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच औद्योगिक वसाहतीत चार सबस्टेशन उभारण्यात ...

हिंदू महासभा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढविणार

जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदू महासभेची नुकतीच बैठक पार पडली. ...

मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यातील बळी ठरलेल्या बॉबीला न्याय द्या ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांची मागणी

जळगाव : मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यात अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड या चार वर्षीय बाळाचा दि. १जून रोजी मृत्यू झाला होता. या घटनेला मनपा प्रशासन ...

महाराष्ट्र एक्सप्रेस ‘एलएचबी’ अवतारात दाखल; जळगावात लोको पायलटचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

जळगाव : महाराष्ट्र राज्याचा रेल्वे इतिहासात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. मागील ५३ वर्षांपासून प्रवाशांच्या विश्वासाचा हक्काचा प्रवास ठरलेली महाराष्ट्र एक्सप्रेस (गाडी क्रमांक ...

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना शहिद दिनानिमित्त भाजपतर्फे अभिवादन

जळगाव : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या शहिद दिनानिमित्त भाजपातफें अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (९ जून) रोजी करण्यात आले. विर शहिद भगवान बिरसा मुंडा यांच्या ...

धडगावात राजकीय भूकंप ! खासदार-आमदारांना धक्का, सहा गावांतील ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

वैभव करवंदकरनंदुरबार : जिल्ह्यात राजकीय क्षेत्रातून मोठी समोर आली आहे. धडगावच्या सहा गावातील ग्रामस्थांनी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला असून, ...

‘वारी’तील शिस्त प्रेरणादायी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : वारी ही केवळ पंढरीची वाट नसून, ती अंतर्मनाचा प्रवास असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते चांदसर दिंडी सोहळ्यात बोलत होते. ...

उपमुख्यमंत्र्यांच्या विमानातून गाठलं मुंबई, पण… शस्त्रक्रियाविनाच परतली ‘ती’ महिला, पाहा व्हिडिओ

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी (६ जून ) जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत मुक्ताईंच्या पालखीच्या स्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ...