राजकारण

शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

By team

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या महसूल आणि वन विभागाने मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी एक परिपत्रक काढल्याचं समोर आलेलं होतं. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे ...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा; सरकारनं बदलला ‘जीआर’

मुंबई : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी एक लाख रुपयाची मदत निधीअभावी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी घेतला, मात्र त्यावर टीका ...

ज्याने गायीची भाड खाल्ली त्याने.. ; आमदार मंगेश चव्हाणांचा उन्मेष पाटीलांवर घणाघात

जळगाव । माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांनी भाजप आमदार तथा जिल्हा दूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांच्यावर आरोप करत जोरदार ...

Video : Satish Patil : …पण, ‘ज्याच्या मनात ज्या यातना झाल्या, ते कसा तो विसरू शकेल ?

By team

जळगाव : भाजपमध्ये प्रवेश केला आहे मात्र तो पक्षाने जाहीर केला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे मात्र तो अध्यक्ष शरद पवार ...

बाळासाहेब असताना देशभरातील नेते…, आणि यांना दिल्लीत गल्लोगल्ली जावं लागतय : मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By team

मुंबई : बाळासाहेब असताना दिल्लीतील नेते त्यांच्याकडे यायचे. परंतू, आता मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतील गल्लोगल्ली फिरावं लागत आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला ...

Video : एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ भूमिकेनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

By team

जळगाव : भाजपमध्ये प्रवेश केला आहे मात्र तो पक्षाने जाहीर केला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे मात्र तो अध्यक्ष शरद पवार ...

दारोदार भटकणाऱ्या उद्धव ठाकरेंची अवस्था ‘ना घर का ना घाट का अशी! भाजपची खोचक टीका

By team

मुंबई : उद्धव ठाकरेंची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे, अशी खोचक टीका भाजपने केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव ...

Girish Mahajan : खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी देशमुखांनी काय काय केलं ?

जळगाव : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून काल ४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामविकास मंत्री ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पडझडीवर नितीन गडकरींची प्रतिक्रिया, म्हणाले…

By team

दिल्ली :   “समुद्राजवळ पूल बांधताना स्टेनलेस स्टीलचा वापर केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर तो कधीच पडला नसता ...

‘या’ महिन्यात महाराष्ट्रात होऊ शकतात विधानसभा निवडणुका, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले संकेत

By team

मुंबई :  लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा होईल याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच ...