राजकारण

तीन गावातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना-उबाठात प्रवेश

By team

पाचोरा : तालुक्यातील गाळण बुद्रुक व खुर्द, हनुमानवाडी व विष्णूनगर येथील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. वैशाली सुर्यवंशी यांनी ...

धरणातून विसर्ग सुरु ; नदी काठच्या गावांनी सतर्कता बाळगाण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

By team

जळगाव : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील धरणातील पाण्याचा विसर्ग होतो आहे. गिरणा, वाघूर, अंजनी यासह अन्य नद्यांच्या काठावर असलेल्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगुन ...

रोहित पवारांवर गंभीर आरोप करत वरिष्ठ कार्यकर्त्याचा राजीनामा

By team

अहमदनगर : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना कर्जत-जामखेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. कर्जत-जामखेडचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप करत ...

रस्त्यावर मुरुम टाकला, ग्रामपंचायतीला पडला विसर, शेवटी विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार

By team

लोहारा, ता. पाचोरा : येथे आठ दिवसांपासून मुरमाचे ढीग ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी न पसरविल्याने ते रस्त्यातच पडून  होते. यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला. शेवटी ...

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी रावेर विधानसभेसाठी उमेदवाराची केली घोषणा, यांना दिली संधी

By team

सावदा : रावेर विधानसभेसाठी ‘प्रहार’चे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी हेच उमेदवार असतील, अशी घोषणा ‘प्रहार’चे संघटनेचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी येथे केले. ...

महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारचे निधन

नांदेड : नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. ...

अनुकंपाधारक ४५० कर्मचाऱ्यांचा नोकरीत समावेश ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मानले आभार

By team

जळगाव : अडीच वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाद्वारे जनतेसाठी व कर्मचाऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून अनुकंपाधारक कर्मचारी यांना सुमारे 450 कर्मचाऱ्यांना नोकरीत समावेश ...

पंतप्रधान मोदींनी 11 लाख लखपती दीदींना दिले प्रमाणपत्र, जाणून घ्या काय होती महिलांची प्रतिक्रिया

By team

जळगाव : येथे पंतप्रधान मोदींनी 11 लाख लखपती दीदींचा सन्मान केला आणि त्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली. बचत गटातील ज्या महिला वार्षिक एक लाख रुपये ...

केंद्राप्रमाणे राज्यात ५० लाख महिलांना लखपती दीदी बनविण्याचा संकल्प : उपमुख्यमंत्री अजित पवार

By team

जळगाव : देशात तीन कोटी  महिलांना लखपती दीदी बनवण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितलेलं आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील 50 लाख महिलांना लखापती ...

काँग्रेस जिवंत असेपर्यंत हिंदू; हिंदू राहणार नाही, अश्विनी कुमार उपाध्याय यांचा घणाघात

By team

जळगाव: काँग्रेसने भगव्या ध्वजाला राष्ट्रीय ध्वजाचा दर्जा मिळू दिला नाही. आज भारतात निर्माण होणाऱ्या विविध ५०० समस्यांचे मूळ आहे ते काँग्रेस. भारतावर मुघल आणि ...