राजकारण
एरंडोल विधानसभेसाठी ए.टी. नानांनी कसली कंबर !
जळगाव : एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघासाठी माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, आपण अन्य कोणासाठी नव्हे तर स्वतःसाठी उमेद्वारी पक्षाकडे ...
बांगलादेशात अडकले महाराष्ट्रातील विद्यार्थी, मुख्यमंत्री शिंदेंनी उचलले मोठे पाऊल
बांगलादेशात अशांततेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलले आहे. बांगलादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषत: अशांत भागात अडकलेल्या ...
भविष्यात पक्षाने जबाबदारी दिल्यास नक्की स्विकारणार : रोहित निकम
जळगाव : मी राजकारणात आल्यापासून पक्षाने जी जबाबदारी दिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. अगोदर दूध संघ ६.५ कोटी तोट्यात होता. दूध संघ वर्षभरात ...
उद्धव ठाकरेंना अरविंद केजरीवालांचा दणका! आम आदमी पक्ष मुंबईत विधानसभा स्वबळावर लढविणार
मुंबई : आम आदमी पक्ष मुंबईत स्वबळावर विधानसभा निवडणूका लढवणार आहे. आपच्या नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी याबाबतची माहिती दिली असून विधानसभेत आमची कोणाशीही ...
राज्यपालांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट, पंधरवड्यानंतर प्रकरण आले उघडकीस
23 वर्ष जुन्या जमीन विवाद प्रकरणात न्यायदंडाधिकारी न्यायालयाने बिहार आणि मेघालयचे माजी राज्यपाल आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री फागू चौहान यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी ...
एनसीईआरटीच्या पुस्तकातून राज्यघटनेची प्रस्तावना काढली जाणार नाही, सरकारने केले स्पष्ट
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी एनसीईआरटीच्या पुस्तकातून राज्यघटनेची प्रस्तावना काढून टाकल्याच्या आरोपांना उत्तर दिले. एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधून प्रस्तावना काढून टाकण्यात ...
जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भगवा सप्ताह : माजी खासदार उन्मेश पाटील
चाळीसगाव : रयतेचे राज्य व्हावे यासाठी भगवा खांद्यावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. याच विचाराने भगवा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना ...
धाराशीवमधील आंदोलक हे पवार-ठाकरेंचे पदाधिकारी!
मुंबई : धाराशीवमधील आंदोलक हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी होते, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत ...
विधानसभा निवडणूक : आपचा महाराष्ट्रात एकट्याने लढण्याचा निर्णय
मुंबई : येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात मुख्य लढत काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या महाविकास आघाडी ...
..तर जरांगे हे शरद पवारांचाच माणूस यावर शिक्कामोर्तब होईल : प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
अकोला : मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवली नाही तर ते शरद पवारांचा माणूस आहे, यावर शिक्कामोर्तब होईल, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ...