Central Government
नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A ची वैधता कायम, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने, आपल्या बहुमताच्या निर्णयात, आसाममधील स्थलांतरितांना नागरिकत्व प्रदान करणाऱ्या नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A ची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. भारताचे सरन्यायाधीश ...
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारचा महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय
DA hike: केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर गोड बातमी दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात केंद्र सरकाने वाढ केली आहे. आज झालेल्या केंद्रीय ...
केंद्र सरकारची मोठी घोषणा! मोफत धान्य वितरणाची मुदत पुढील चार वर्षासाठी वाढवली
केंद्रातील मोदी सरकारने गरीब जनतेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोफत धान्य वितरणाची मुदत ...
मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा – मोदी सरकारचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश
नवी दिल्ली : मोदी सरकारने मराठी जनांची दीर्घकाळपासूनची मागणी मान्य करून अखेर मराठी भाषेस ‘अभिजात’ दर्जा देण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ...
वृत्तवाहिन्यांना केंद्राचा सल्ला : आपत्तीच्या ठिकाणाची तारीख-वेळ नमूद करा
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी खासगी वृत्तवाहिन्यांसाठी एक सल्लागार जारी केला. ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि मोठ्या अपघातांची माहिती देताना घटनास्थळांवर तारीख आणि वेळ ...
‘संविधान हत्या दिन’ साजरा करण्याचा निर्णय, केंद्र सरकारला दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा
नवी दिल्ली : केंद्र सरकारला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. संविधान हत्या दिन साजरा करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेविरोधात दाखल करण्यात आलेली ...
जम्मू-काश्मीरबाबत केंद्राची मोठी बैठक, कुपवाडामध्ये एक दहशतवादी ठार
उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून, लष्कराने आज केरन सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि एका दहशतवाद्याचा खात्मा केला. सूत्रांनी ...
आता हॅकिंग आणि ऑनलाईन फ्रॉड सारख्या घटनांना लागणार चाप; डिजिटल सुरक्षा वाढणार!
नवी दिल्ली : एआय सारख्या नवतंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे उद्भवणाऱ्या समस्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार नवे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. डिजिटल इंडिया बिल हे केंद्र ...
केंद्राचा मोठा निर्णय : सर्व राज्य सरकारांना करावी लागेल मसाल्यांची गुणवत्ता चाचणी
केंद्र सरकारने भारतातून निर्यात होणारे मुख्यतः मासल्यावरील वादानंतर आदेश काढले आहेत. या आदेशानुसार सर्व राज्य सरकारांना मसाल्यांची गुणवत्ता तपासणी चाचणी करावी लागणार आहे. दरम्यान, ...