India-pakistan

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंनी केले नाही हस्तांदोलन, काय कारण?

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ सप्टेंबर रोजी आहे. पण त्याआधी, ...

युद्धापूर्वीच दिवाळखोर होईल पाकिस्तान, भारत सरकारने आखला ‘हा’ प्लॅन

Operation Sindoor : भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणांवर हवाई हल्ले करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. या कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव ...

India-Pakistan : चिनाब नदीवरील सलाल धरणाचे सर्व दरवाजे बंद, व्हिडिओ पहा

India-Pakistan : पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सतत पाकिस्तानविरुद्ध कारवाया करत आहे. सर्वप्रथम, भारताने सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानला जाणारे सिंधू ...

India-Pakistan: भारताची कठोर भूमिका; पाकिस्तानमधील आयातीवर बंदी, काय होईल परिणाम ?

India-Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सातत्याने वाढत आहे. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध अनेक पावले उचलली आहेत, ज्यात भारताने सिंधू पाणी ...

भारत-पाकिस्तान सामना २१ जुलै रोजी रंगणार!

By team

आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) महिला -आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. – ही स्पर्धा १९ ते २८ जुलै दरम्यान श्रीलंकेतील – डाम्बुला शहरात ...

सेमीफायनलमध्ये भारत – पाक सामना रंगणार? हे आहे गणित

नवी दिल्ली : एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग आठ सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान निश्चित केले ...

ब्रेकिंग न्यूज; पाकिस्तानला लोळवत भारत फायनलमध्ये

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत आज कबड्डीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. सामना सुरू होताच पाकिस्तानी संघाला ४-० ने आघाडी ...

ब्रेकिंग न्यूज : पीओकेमध्ये असं काही घडलं ज्यानं पाकिस्तान सरकार बिथरलं

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. पीओकेमधील जनता गेल्या सात दशकांपासून मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे. आता त्याचा उद्रेक पहायला ...

पीओके वरुन भारताने पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सुनावले, वाचा सविस्तर

नवी दिल्ली : जम्मू-कश्मीर वरुन भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानाला कडक शब्दात सुनावले आहे. यावेळी दक्षिण आशियातील शांततेसाठी भारताने पाकिस्तानला तीन सल्ले दिले. भारताने दहशतवाद ...

भारत-पाकिस्तान सामन्याने कोहलीसाठी वाईट बातमी का आणली?, चाहते नाराज!

आशिया चषकात लवकरच भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. अवघ्या काही तासांत या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होणार आहे, मात्र त्याआधी समोर आलेल्या बातम्या विराट ...